खूप पाहिले गरिबीचे दिवस उद्याच्या शनिवार पासून राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

काळ कधीही सारखा नसतो मनुष्य जीवन हे गतिशील असून बदलत्या गरजे प्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. ज्योतिषा नुसार बदलत्या ग्रह दशेनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक परिवर्तन घडून येत असतात. नक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करत असते.

असे जरी असले तरी बऱ्याच वेळा मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते ते मनुष्याच्या स्वतःच्याच कर्माचे फळ असते. त्यामुळे ग्रह नक्षत्राची अनुकूलता असली तरी कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. येणार काळात या काही खास राशींसाठी ग्रह नक्षत्र हा अतिशय अनुकूल आहे.

उद्या शनिवारपासून शनिची विशेष कृपा या राशीवर बरसणार आहे. त्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे गरिबीचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. त्यांच्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.

आता आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळ सुरु होणार आहे. आपण मागील काळात अनेक दुःख आणि यातना भोगल्या आहेत. अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या धैर्याने आपण परिस्थितीचा सामना केला आहे.

पण आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. जीवनात येणारे अपयश दुर होऊन यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

आज मध्यरात्रीनंतर वैशाख कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक ५ वार शनिवारी लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशींवर शनीची विशेष कृपा बरण्यास सुरुवात होणार आहे. भगवान शनिदेव हे कर्म फळाचे दाता असून ते न्यायचे देवता आहे.

शनीच्या नावाने प्रत्येक जण घाबरत असतो शनी हे फक्त कर्म फळाचे दाता असून ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून ज्यांचे कर्म चांगले आहे अशा लोकांनी शनी देवांना घाबरण्याचे काही कारण नाही. जेव्हा शनिदेव शुभ फल देतात. तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.

मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून येण्यासाठी शनिदेवांचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान शनिदेव हे कलियुगाचे देवता असून ते भाग्याचे कारक आहेत. शनीची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.

मनुष्याच्या नशिबाचे दार उघडण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरूवात या राशींच्या जीवनात होणार असून शनिच्या कृपेचा अनुभव यांना प्राप्त होणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार असून धनधान्य आणि सुख समृद्धी ने आपले जीवन फुलून येणार आहे.

उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र आणि वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळणार आहे. आपली बिघडलेली काम बनणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

या काळात आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव भय भीतीचे दडपण दूर होणार असून मानसिक सुखाची प्राप्ती होणार आहे. आपल्या आत्मविश्वास सात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

आपण ज्या राशींविषयी बोलो त्या राशी- मेष, वृषभ, कुंभ, सिंह, मिथुन, कन्या, सिंह.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *