नमस्कार मित्रांनो.
९ मे रविवारचा दिवस स्वामी भक्तांसाठी खास पर्वणी घेऊन आला आहे. म्हणजेच या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. मागेच आपण स्वामी समर्थांची जयंती साजरी केली त्या दिवशी आपण विशेष सेवा करून स्वामींना प्रसन्न केले.
तुम्ही जर स्वामींचे भक्त आहात, स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे. तर तुम्हाला या दिवसाची खास महत्त्व माहीतच असेल. तर ९ मे रविवारचा दिवस स्वामी समर्थांची पुण्यतिथी या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा एक मंत्र बोला.
याने स्वामी प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि जे तुम्हाला हव ते सगळ काही देतील. तुमचे सगळे दुःख स्वामी दूर करतील. फक्त उठल्याबरोबर अंथरुणां मध्येच बसून उठल्याबरोबर हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.
अंथरुणा मध्येच बसून उठल्याबरोबर हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायच आहे. एक वेळेस बोला ११ वेळेस बोला २१ वेळा बोला पण नक्की बोला. एक वेळेस बोलला तरी चालेल फक्त आपल्याला या दिवशी पुण्यतिथी आहे त्या कारणाने आपल्याला दिवसाची सुरुवात स्वामींच्याच नावाने करायची आहे.
म्हणून तुम्हाला उठल्याबरोबर अंघोळ सुद्धा न करता अंथरुणा मधून बाहेर सुद्धा न येता. तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. फक्त तुमची दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होईल.आता हा मंत्र कोणता आहे?
तर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणजे खास करून तुमचे डोळे उघडल्या बरोबर तुम्हाला अंथरुणामध्येच बसून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र पण आहे आणि हा स्वामीं चा जयजयकार सुद्धा आहे.
जर तुम्ही दिवसाची सुरुवात या नावाने याचा जय जय काराने या जयघोषाने सुरू करा तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील. आणि तुमचा दिवस सुद्धा स्वामींचा नावाने जाईल आणि खास महत्त्वाचा म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस. तुम्ही स्वामींच्या या नावाने नक्की सुरू करा.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.