साडेसातीचा काळ संपला उद्याच्या शनिवार पासून पुढचे ११ वर्ष या राशींवर धनवर्षा करतील शनिदेव.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्य जीवन हे गतिमान असून मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहांच्या स्टीतीनुसार मानवी जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडुन येत असतात. बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगला प्रभाव पडत असतो.

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते. जेव्हा ग्रह नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व वाईट घडत असते कितीही प्रयत्न केले तरीही यश प्राप्त होत नाही.

कामात अपयश, मानसिक ताणतणाव व कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी प्राप्त करून देते.

म्हणून जीवनात यश प्राप्त होण्यासाठी ग्रहांची स्तिथी सकारात्मक असणे आवश्यक आहे. उद्याच्या शनिवार पासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या राशीच्या जीवनात येणार आहे.

आपल्याला शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार असून जीवनातील वाईट दिवस संपणार आहे. शनी आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. शनीचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग प्राप्त होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामांना सुरुवात होणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद शुक्ल पक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक १८ सप्टेंबर रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे आज शनिप्रदोष आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे.

आता आपल्या जीवनातील दुःखाचे पर्व संपणार असून सुखाच्या पर्वाची सुरुवात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. धनधान्य आणि सुखसमृद्धीने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.

हा संयोग आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. याचा आपल्या उद्योग,व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर अत्यन्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येतिल. धनलाभ होण्याचे संकेत असून आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कष्टांना फळ प्राप्त होईल अनेक दिवसांची मेहनत आता फळाला येणार आहे.

नोकरीत सहकारी वर्गाशी आपले संबंध मधुर बनतील कामात योजलेल्या योजना पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे धनसंचय करण्यासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. आरोग्यात सुधारणा घडून येईल समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठित वाढ होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *