नमस्कार मित्रांनो.
तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर काही संकट आहेत का, काही अडचणी आहेत का, पिडा आहे, दोष आहे. तुमचे काम पूर्ण होत नाही तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी प्रयत्न करतात. तेही तुमच्याकडून पूर्ण होत नाही. किंवा कुठेतरी पैसा अडकला आहे तोमिळत नाही.
म्हणजे एकूणच तुमच्यावर खूप समस्या आहेत, अडचणी आहेत तर तुम्ही सुद्धा दर शनिवारच्या फक्त संध्याकाळी हा एक मंत्र बोला कधी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येणार नाही. कोणताही त्रास तुमच्या घराला तुम्हाला तुमच्या परिवाराला होणार नाही.
दर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे. त्या मंत्राचा जप तुम्ही ११ वेळेस २१ वेळेस ५१ वेळेस किंवा १०८ वेळेस म्हणजे पूर्ण एक माळ करू शकतात. जर एक माळ करणे शक्य नसेल तर फक्त ११ वेळेस या मंत्राचा जप केला तरी चालेल.
शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमानाचा दिवस असतो, शनी देवाचा दिवस असतो. तर या दिवशी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून घेतले तर तुमच्यावर कधीही कोणतीही अडचण येणार नाही. कोणतेही संकट येणार नाही आणि जोही त्रास अडचणी सुरू आहेत. ज्या पीडा सुरू आहेत जो त्रास तुम्हाला सुरू आहे तोही हळू हळू करून कमी होईल.
पण फक्त दर शनिवारच्या संध्याकाळी या मंत्राचा जप अवश्य करा. खास करून घरातल्या पुरुषांनी किंवा
शिकणाऱ्या मुलांनी या मंत्राचा जप रोज संध्याकाळी देवघरा समोर बसून अगरबत्ती, दिवा लावून याचा जप करायलाच पाहिजे.
हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र शनी देवाचा मंत्र आहे आणि हा मंत्र काही असा आहे. ओम नमो भगवते शनीचराया सूर्यपुत्राय नमः पुन्हा एकदा सांगतो. ओम नमो भगवते शनि चराय सूर्यपुत्राय नमः
सोपा मंत्र आहे जर १०८ वेळेस संपूर्ण एक मला जमत नसेल तर फक्त ११ वेळेस त्या मंत्राचा जप करा. पण विश्वासाने आणि मनोभावाने करा. त्याचे फळ नक्कीच मिळेल.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.