विनायक चतुर्थी इथे लावा १ दिवा घरात होईल लक्ष्मी निवास.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण सर्वजण आपल्या घरात सकाळ-संध्याकाळ देवासमोर एक दिवा नक्कीच प्रज्वलित करत असतो. परंतु असाच एक दिवा जर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित केला तर आपल्या घरात जो काही वास्तू दोष आहे किंवा
आपल्या घरात जी काही नकारात्मक उर्जा आहे. ती यामुळे नाहीशी होते.

जर तुम्हाला व्यापार धंद्यात सतत तोटा होत असेल संकट येत असतील आणि याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा तुम्ही अवश्य लावा. नित्य नियमाने असा एक दिवा लावायचा आहे.

आपल्या घरात जी काही सकारात्मक ऊर्जा येते ती आपल्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात या मुख्य दरवाजातून प्रवेश करत असते. त्यामुळे या दारात मुख्य दरवाजावर जर आपण एक दिवा प्रज्वलित केला तर यामुळे हे सर्व दोष नाहीसे होतात.

आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा येते. घरावर जर नेहमी आर्थिक संकट येत असतील, वित्तहानी होत असेल, घरातील सदस्य सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी हा अगदी रामबाण उपाय आहे. तुम्ही असा दिवस दररोज अवश्य प्रज्वलित करा

आपल्याला यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. किंवा मोहरीचे तेल जर तुमच्याकडे नसेल तर तिळाच तेल तुम्ही वापरू शकता किंवा कोणतेही गोड तेल वापरू शकता. पण शक्यतो जर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित केला.

तर यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकर दिसून येईल आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की, जोपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल असेल तोपर्यंत तो दिवा आपल्याला विजू द्यायचा नाहीये.

आपण देवासमोर दिवा लावतो किंवा कुठेही जेव्हापण दिवा प्रज्वलित करतो. तेव्हा जर त्यात तेल किंवा तूप असेल म्हणजे ते संपले नसेल तोपर्यंत तो दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे तो विजू द्यायचा नाही. जर विचारला तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे.

परंतु त्याच्यामध्ये तूप किंवा तेल शिल्लक राहिला असेल तर तोच दिवा तसच आपल्याला राहू द्यायच नाही. ते संपेपर्यंत दिवस चालू ठेवायचा आहे. असे केल्यामुळे असा दिवा आपल्या मुख्य दरवाज्यावर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरात येणारे नकारात्मक ऊर्जा दारातूनच परत जाईल.

फक्त सकारात्मक उर्जेचा आपल्या घरात प्रवेश होईल आणि या दिव्यांमुळे आजूबाजूचं वातावरण देखील पवित्र राहत निर्मळ राहत जे वातावरणात सूक्ष्म किटाणू असतात त्यांच्या सुद्धा या दिव्यांच्या प्रकाशामुळे नाश होतो.

आपल्या घरात सुख-समृद्धी येण्यासाठी, माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात व्हावा, यासाठी तसेच आपल्या घरावर येणारे संकट दारातूनच परत जावे, यासाठी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *