नमस्कार मित्रांनो.
दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणालाही देऊ नका ही १ वस्तू नाहीतर लक्ष्मी तुमचे घर सोडून निघून जाईल. घरात कधीच सुख समृद्धी नांदणार नाही, घरात कधीच बरकत राहणार नाही. घरात कधीच पैसा टिकणार नाही.
लक्ष्मीपूजनाचे खूप जास्त महत्व असते. म्हणून वर्षभरानंतर जेव्हा लक्ष्मीपूजन येते तेव्हा व्यापारी असुद्या, गरीब असुद्या किंवा श्रीमंत असुद्या प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीपूजनाचे आपल्या परीने पूजन करतो. लक्ष्मीला प्रसन्न करत असतो. या दिवशी आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
खास करुन जर तुमच्या हातून ही एक वस्तू कोणाला दिली गेली तर मग वर्षभर तुमच्या हातातून ती वस्तू जातच राहील. तुमच्याकडे कधीच ती वस्तू टिकून राहणार नाही. ही वस्तू लक्ष्मीशी निगडित आहे आणि जिला आपण वस्तू मानतो ती वस्तू म्हणजे धन, पैसा.
मित्रांनो तुमच्या जवळच्या पैसा तुमच्या जवळच धन मग तो १ रुपया असुद्या किंवा मग १०० रुपये असुद्या.या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. कारण उधार दिलेले पैसे जर तुम्ही या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणाला उधार पैसे देत असाल तर ते बुडतील परत कधीच तुम्हाला मिळणार नाही.
अशी मान्यता आहे की, या दिवशी जर पैसा कोणाला उधार दिला तर तो परत येत नाही. पाहिजे असेल तर दुसऱ्या दिवशी द्या, परंतु लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा १ नियम पाळा की, कोणालाही आपल्या हातून उधार पैसा दिला जाणार नाही. कारण मग वर्षभर पैसा आपण घराबाहेर देत राहतो.
आपल्याकडे पैसा येतच नाही. आता येतच नाही उलट या दिवशी लोक कुठून पैसा येतो की नाही आणि ते पूजेत ठेवता येतील की नाही याची वाट बघत असतात. म्हणून या दिवशी तुमच्या जवळचे पैसा कोणाला देऊ नका. नाहीतर तुमचे घर लक्ष्मी कायमचे सोडून जाईल.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद