नमस्कार मित्रांनो. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी आणि चंद्रग्रहण आला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच वैशाख महिन्यामध्ये येणारी बुद्ध पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. भगवान बुद्धाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो या दिवशी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली होते. त्यामुळे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. पण ज्योतिषा नुसार ग्रहणाला अशुभ मानले जाते. त्यामुळे ग्रहण सुरू होण्याअगोदर काही मिनिटांपासून सुतक काळ पाण्याने सुरुवात होते. सुतक काळ हा ग्रहणाच्या अगोदर काळ सुरू होत असतो. मान्यता आहे की ग्रहण कालावधीमध्ये वातावरणामध्ये नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे सुतक पाळले जाते. सुतकाळामध्ये देवतांची पूजा पाठ करणे देखील मान्य नसते. आणि खाण्यापाण्यावर सुद्धा बंधन असते. गर्भवती महिला आणि लहान बालकांना ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून या ग्रहण कालावधीमध्ये विशेष नियमाचा पालन करणे सल्ला दिला जातो. पण यावेळी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे पहिले चंद्रग्रहण म्हणजे उपछाया कल्प चंद्रग्रहण होणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळण्याची काही गरज नाही किंवा या ग्रहणाचे सूतक पाळले जाणार नाही. मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष बुद्ध पौर्णिमा शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी विशाखा नक्षत्रा वर तुळशीवर छाया कल्पचंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु हे ग्रहण मानद्य असल्यामुळे याचे वेद पाळण्याची काही गरज नाही. हे ग्रहण आफ्रिका ऑस्ट्रेलिया येथे चांगल्या प्रकारे दिसणार आहे. भारतात रात्री ८ वाजून ४४ मिनिटापासून ते १२ वाजून २ मिनिटापर्यंत या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या विरार छायेतून जाईल. उपछाया चंद्रग्रहणामध्ये कोणताही प्रभाव पडत नाही. या दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळेपवित्र नवे मध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष चित्रा नक्षत्र ४ मे २०२३ बुद्ध पौर्णिमेला सुरुवात होणार असून ५ मे शुक्रवार रोजी पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आहे तीन राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भारी येणार असून तीन राशींच्या जीवनामध्ये राजयोग येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भागामध्ये त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहे. १) मेष रास – मेष राशींच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणाव आता दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आपल्या योजना साकार बनतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य नोकरीचे क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर यश प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश संपादन करणार आहेत. २) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर बौद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. समाजात मध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. भरघोस प्रमाणात यश आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मानसिक ताणतणावाता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. ३) कर्क रास- कर्क राशींच्या घटकांसाठी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. सकारात्मक विचारांची निर्मिती आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. त्यामुळे नकारात्मक विचार आपण दूर होतील. हा काळ आपल्या भरभराटीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. पारिवारिक जीवन सुखी आणि समाधानी बनणार आहे. मित्रमंडळी आपली मदत करतील. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ४) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक संकटात दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असले. आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे. आपल्या शब्दांनी लोक प्रभावित होतील. याचा लाभ आपल्याला आपला कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. पारिवारिक जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने भरून येणार आहे. परिवारातील लोकांचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल. जोडीदारची साथ आपल्याला चांगली प्राप्त होणार आहे. ५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आपण योजलेल्या योजना साकार बनणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. आपल्या कल्पना साकार बनतील. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. प्रेमाच्या नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे नवीन कामाची सुरुवात देखील आपल्यासाठी नाव कार्य ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. ६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पौर्णिमेची पासून पुढे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून येतील. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. रोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील वादविवाद आता मिटणार आहेत. पती पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होणार आहेत. त्यामुळे मन समाधानी बनेल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद. टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता. टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी आणि चंद्रग्रहण आला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच वैशाख महिन्यामध्ये येणारी बुद्ध पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. भगवान बुद्धाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो या दिवशी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली होते. त्यामुळे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. पण ज्योतिषा नुसार ग्रहणाला अशुभ मानले जाते.

त्यामुळे ग्रहण सुरू होण्याअगोदर काही मिनिटांपासून सुतक काळ पाण्याने सुरुवात होते. सुतक काळ हा ग्रहणाच्या अगोदर काळ सुरू होत असतो. मान्यता आहे की ग्रहण कालावधीमध्ये वातावरणामध्ये नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे सुतक पाळले जाते. सुतकाळामध्ये देवतांची पूजा पाठ करणे देखील मान्य नसते. आणि खाण्यापाण्यावर सुद्धा बंधन असते.

गर्भवती महिला आणि लहान बालकांना ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून या ग्रहण कालावधीमध्ये विशेष नियमाचा पालन करणे सल्ला दिला जातो. पण यावेळी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे पहिले चंद्रग्रहण म्हणजे उपछाया कल्प चंद्रग्रहण होणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळण्याची काही गरज नाही किंवा या ग्रहणाचे सूतक पाळले जाणार नाही.

मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष बुद्ध पौर्णिमा शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी विशाखा नक्षत्रा वर तुळशीवर छाया कल्पचंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु हे ग्रहण मानद्य असल्यामुळे याचे वेद पाळण्याची काही गरज नाही. हे ग्रहण आफ्रिका ऑस्ट्रेलिया येथे चांगल्या प्रकारे दिसणार आहे. भारतात रात्री ८ वाजून ४४ मिनिटापासून ते १२ वाजून २ मिनिटापर्यंत या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या विरार छायेतून जाईल.

उपछाया चंद्रग्रहणामध्ये कोणताही प्रभाव पडत नाही. या
दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळेपवित्र नवे मध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष चित्रा नक्षत्र ४ मे २०२३ बुद्ध पौर्णिमेला सुरुवात होणार असून ५ मे शुक्रवार रोजी पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आहे तीन राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भारी येणार असून तीन राशींच्या जीवनामध्ये राजयोग येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भागामध्ये त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास – मेष राशींच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणाव आता दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

आपल्या योजना साकार बनतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य नोकरीचे क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर यश प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश संपादन करणार आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर बौद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. समाजात मध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. भरघोस प्रमाणात यश आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मानसिक ताणतणावाता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो.

३) कर्क रास- कर्क राशींच्या घटकांसाठी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. सकारात्मक विचारांची निर्मिती आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. त्यामुळे नकारात्मक विचार आपण दूर होतील. हा काळ आपल्या भरभराटीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. पारिवारिक जीवन सुखी आणि समाधानी बनणार आहे. मित्रमंडळी आपली मदत करतील. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक संकटात दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असले. आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील.

वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे. आपल्या शब्दांनी लोक प्रभावित होतील. याचा लाभ आपल्याला आपला कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. पारिवारिक जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने भरून येणार आहे. परिवारातील लोकांचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल. जोडीदारची साथ आपल्याला चांगली प्राप्त होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आपण योजलेल्या योजना साकार बनणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. आपल्या कल्पना साकार बनतील. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.

प्रेमाच्या नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे नवीन कामाची सुरुवात देखील आपल्यासाठी नाव कार्य ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पौर्णिमेची पासून पुढे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून येतील. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

रोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील वादविवाद आता मिटणार आहेत. पती पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होणार आहेत. त्यामुळे मन समाधानी बनेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *