गुडी पाडव्याच्या ४ दिवस आधी उद्याच्या शनिवारपासून या ५ राशींचे भाग्य पालटणार सोन पावलांनी येणार लक्ष्मी..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनिदेव हे ज्योतिष शास्त्रामधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार शनि हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे कारक देखील मानले आहेत. मित्रांनो अनेक जण शनीला अशुभ किंवा नकारात्मक समजतात. पण मित्रांनो असे नाही त्यांनी हे अतिशय न्यायप्रिय देवता असून ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.

जसे ज्याचे कर्म आहे तसे त्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून मित्रांनो ज्या कुणाला शनीची कृपा हवी असेल ज्यांना जीवनामध्ये शनिचा आशीर्वाद हवा असेल त्यांनी आपले स्वतःची कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो यावेळी म्हणजे पाडव्याच्या चार दिवस आधीपासूनच शनीच्या प्रभावी बनणार असून याचा लाभ पाच राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

या पाच राशींना शनी अतिशय शुभ आणि सकारात्मक फळ प्राप्त देणारा असून त्यांच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट सर्व कष्ट आता दूर करणार आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक बनणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र नुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात. ग्रहामध्ये वेळोवेळी बदल घडून येत असतात आणि यामध्ये २०२३ यावर्षीच्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीमध्ये स्थिर झाले आहेत.

उद्या शनि कुंभ राशी मध्ये स्थिर झाले असून मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनीचा कुंभ राशीमध्ये उदय झाला आहे. त्यानुसार शनि आता अतिशय प्रभावशाली बनले असून शनि अतिशय शक्तिशाली स्वरूपात दिसून येणार आहेत. शनि चा अतिशय शुभ प्रभात या पाच राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता या राशींच्या जातकांना मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी आनंदाने सुखाची बहार घेऊन येणार आहे.

मित्रांनो उद्या फाल्गुन कृष्णपक्ष नक्षत्र श्रवण दिनांक १८ मार्च रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाला समर्पित असून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात आणि विशेष म्हणजे याच दिवशी पापमोचनी एकादशी आहे आहे. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. एकादशी आणि शनिवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहे.

उद्यापासून हा संयोग या पाच राशींना जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे. मित्रांनो पापमोचन एकादशीला अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींवर दिसून येणार आहे. मित्रांनो पापमोचनी एकादशीचे व्रत हे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की या एकादशीचे व्रत उपवास केल्याने व्यक्तीला अनेक पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे ही एकादशी विशेष पूर्ण मानले जाते.

या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूची पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्याबरोबरच माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. देवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. शनि देवाचा दिवस असल्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे उडीद देवाला अर्पण करणे शुभ मानले जाते.

याचबरोबर गरजू लोकांना दानधर्म करणे देखील शुभ मानले जाते. आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. गुढीपाडव्याच्या चार दिवस आधीपासून यांच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनामध्ये शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनिदेव या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ देणार आहे. शनिदेव शक्तिशाली होताच वृषभ राशीचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येतील. शनिदेव आपल्या कुंडलीमध्ये दोन राजयोग तयार करत आहेत. त्यामुळे या काळात आपल्याला या काळात अतिशय लाभकारी परिणाम दिसून येणार आहेत.

वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपली आर्थिक क्षमता वाढणार आहे. माणसं मान सन्मान प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची योग आहेत. या काळामध्ये आपल्याला विदेशातील योग बनत आहेत किंवा विमान प्रवास या काळामध्ये घडून येऊ शकतो. शनि देवाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

अचानक धन लाभाचे योग या काळामध्ये बनत आहेत. सरकारी योजनेतून आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो.शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणारा खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. यंदाचा गुढीपाडवा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात.

२) कर्क रास- कर्क राशींवल्यांसाठी इथून येणारा पुढचा काळ सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. कर्क राशीच्या जीवनामध्ये प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. समृद्धीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. प्रत्येक योजना साकार बनतील. भाग्याचे साथ आणि शनीचा आशीर्वाद असल्यामुळे कुटुंबामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण करून दाखवणार आहात.

शनीचे पाठबळ असल्यामुळे अवघड वाटणारी कामे देखील सोपी करून दाखवणार आहात. वाणीचा आपण चांगला उपयोग या काळामध्ये करणार आहात. मानसन्मानामध्ये वाढ होईल. एखादा मोठा पुरस्कार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. अधिकाऱ्यांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे.

३) तुळ रास- तुळशीच्या जातींच्या जीवनावर शनि देवाची विशेष कृपा असणारा आहे. शनिदेव आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. जोडीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. त्यामुळे भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसांचा आपला संघर्ष आता समाप्त होईल. शनि देवांनी आपल्या कुंडली मध्ये केंद्रस्थानी त्रिकोण राजयोग तयार केला आहे. येत्या काळात आपल्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपला रस वाढणार आहे.

ज्या योजना आपण बनवत आहात योजना यशस्वी ठरतील. बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल. अध्यात्मिक गुरुजी प्राप्ती देखील आपल्याला होण्याचे संकेत आहेत. आपल्या आवडीचे काम आपल्याला मिळणार आहे.त्यामुळे कामांमध्ये आपला रस वाढणार आहे. आपली इच्छापूर्ती या काळामध्ये होऊ शकते. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार आहे. मागील काळामध्ये प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. प्रेम संबंध सुधारू शकतात.

या काळामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे. प्रेम विवाह सुद्धा जमून येऊ शकतात. शेअर मार्केट सारखे क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. पण जानकर व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. पाडव्यापासून नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून पाडव्याच्या चार दिवस आधी आपल्याला याची संकेत मिळतील. नोकरी विषयक गोड बातमी कानावर येऊ शकते.

४) मकर रास- मकर राशीच्या जीवनामध्ये शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनिदेव विशेष कृपाने आपल्यावर प्रसन्न होणार आहे. शनिदेव मकर राशीच्या मंडळींना सुख समृद्धी आणि आनंद प्रधान करणार आहे. शनिदेव आपल्या जीवनामध्ये सोन पावलांनी येणार आहेत. अतिशय शुभाशीर्वाद आपल्याला देणार आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होऊ शकते. प्रचंड यश आपल्याला या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे.

पाडव्याच्या चार दिवस आधीपासून आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती ला सुरुवात होईल. तसेच तुम्हाला मानसिक ताणतणापासून मुक्ती मिळणार आहे. शनिदेव आपल्याला सर्व संकटातून मुक्त करणारा आहेत. या काळात आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक नवीन तेज प्राप्त होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्व आणि लोक प्रभावित होतील.

त्यामुळे या काळामध्ये सर्वाधिक लाभ प्राप्त होईल. तुम्हाला जर आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर काळ योग्य ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी शनिदेव प्रसन्न होणार असून नोकरीमध्ये सुद्धा आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जबाबदारी मध्ये वाढ होईल. बढतीची योग या काळामध्ये बनत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये शनिचा आशीर्वाद आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शनिदेव सध्या आपल्याच राशीमध्ये स्थिर असून शनीचा उदय आपल्याच राशीमध्ये झाला आहे. त्यामुळे शनी आपल्याला विशेष फळ देणार आहे. शनि आपल्या राशीचे स्वामी आहे. आता इथून पुढे शनि अतिशय शक्तिशाली झाल्यामुळे याचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. कुंभ राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार येणार आहे.

शनि देवा बरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनावर बरसणार आहे. सरस्वतीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गाला हा काळ लाभकारी ठरणारा आहे.आपल्या वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या बाधा आता समाप्त होतील. आता इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. प्रगतीचे शिखर गाठण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.

जर आपण नव्या नोकरीच्या शोधामध्ये असाल जर आपल्याला जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी करायचे असेल तरी हा काळ शुभ ठरणार आहे. आपल्याला चांगली नवी नोकरी मिळू शकते. नोकरीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.मान सन्मान यश कीर्ती आणि पदोन्नती मध्ये वाढ होणार आहे. पाडव्याच्या आधीपासूनच प्रगतीची संख्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळणार आहेत. काळ अतिशय गोड ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *