नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे दर्शविला अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मान्यता. ते मान्यता आहे की, या मावशीला व्रत उपास करून पितरांचे श्राद्ध कर्म किंवा पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि ते तर आपल्यावर इतरांच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते.
त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या मावशीला पवित्र नदी कुंडामध्ये स्नान करून दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.मान्यता आहे की, या दिवशी धर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील वाईट करत अशा समाप्त होते. नकारात्मक काळ समाप्त होतो. आणि सुख समृद्धीची भरभराट व्यक्तीच्या जीवनात होते. त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.
अमावस्याचा दिवस आमचा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी वरात उपवास करून विधी विधानपरिवार माता लक्ष्मीची भक्ती आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होतात. दुःख दारिद्र्य समाप्त होते. आणि सुख समृद्धीचे भरभराटी व्यक्तीच्या वाटेला येत असते. या दिवशी शनिदेवाला तेला अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक हनुमानजीची पूजा करणे,देखील लाभकारी मानले जाते.
त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारी संकट बाधा दूर होतात.मान्यता आहे त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने, व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे मार्गशीर्षी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी येणाऱ्या अमावस्याला वृद्ध योग बनत असून, वृद्ध योगाला माता लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते.
या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यांनी आनंदाची भरभराट येणार आहे.येणाऱ्या काळामध्ये अतिशय शुभ अनुभव या राशींना दिसून येतील. मित्रांनो मार्गशीष कृष्णपक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून १४ मिनिटांनी अमावस्येला आरंभ होणार असून, मार्गशीष कृष्णा पक्ष दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ०३ वाजून ४७ मिनिटांनी अमावस्या तिथे समाप्त होणार आहे.
अमावस्येपासून पुढे या भाग्यवान राशींच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्याची संकेत आहेत.येणारा काळ यांच्यासाठी राज योगासमान ठरू शकतो. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत.त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.
१) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय उत्कृष्ट प्रभाव दिसून येणार आहे.अमावस्येपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय सुखाचा जाणार आहे.
अमावस्येपासून पुढे जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहे. आता येणारा पुढचा काळ जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभर आणि घेऊन येणार आहे. इथून पुढे आता सुंदर दिशेने मार्गक्रमण करणार आहात. आता आपला अनेक दिवसापासून अडवलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
२) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनावर मार्गशीर्ष अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे.माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे.आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या कालावधीमध्ये माता लक्ष्मीचे व्रत उपवास करणे, आपल्यासाठी माता लक्ष्मीची उपासना लाभकारी ठरू शकते. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.
इथून येणारा पुढचा काळ करिअरच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल ठरणार आहे. संततीकडून आपल्याला प्रेम आणि सुख प्राप्त होईल.संततीकडून आर्थिक सहाय्यता देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. परिवाराच्या दृष्टीने आपण पाहिलेली स्वप्न साकार करून दाखवणार आहात.ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचण येत आहेत.
त्या लोकांच्या आता विवाहातील अडचणी दूर होणार असून, विवाहाचे संकेत आहेत.मनासारखा जोडीदार आपल्याला मिळू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीला सुरुवात होईल.मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे, इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.मानसिक ताण त्यांना पासून दूर होणार आहे. व्यापारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. व्यवसायाला न विचारला प्राप्त होईल. आपले प्रयत्न फळाला येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला अशी वर बसण्याची संकेत आहेत.
इथून पुढे जीवनात येणारी सर्व संकट दूर होतील. प्रत्येक शनिवारी शनि देवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.अमावस्येच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा पाठ करा. आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याची शक्यता आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
४) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. भाग्यची साथ लागणार असून, शुभ प्रभाव दिसून येईल. या काळामध्ये शनि देवाची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते. मंत्राचा जप करणे किंवा शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये अथवा एखाद्या कुंडामध्ये स्नान करून गरजू लोकांना दानधर्म केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहेर कायम राहील. या काळामध्ये आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. भाग्याची जात आपल्याला मिळणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. करिअरमध्ये भरघोस प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होईल. अविवाहित तरुण-तरुणीच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येणार आहेत. मनासारखा जोडीदार आपल्याला मिळू शकतो. इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलांनी प्राप्त होईल. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी जीवनामध्ये मार्गशीष अमावस्या आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.आपल्या योजना साकार बनतील विदेशातून आपल्याला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे. आपल्या योजना सफलबनतील.कार्यक्षेत्रामध्ये मोठे लाभ आपल्याला मिळणार आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. भाग्याची साथ मिळणार आहे.
त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.करिअरमध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होईल. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेल्या आपले प्रयत्न सफल करणार आहेत. या काळामध्ये जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी एखादी जुनी बिमारी दूर होऊ शकते. आता इथून पुढे मानसिक तणाव देखील दूर होणार आहे.मन आनंदित आणि प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे . भाग्यश्री साथ मिळणार असल्यामुळे आपली आर्थिक आवक मजबूत बनेल. कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याची संकेत आहेत.आपल्या प्रत्येक प्रयत्नांना भरगोस यश प्राप्त होईल. या काळामध्ये वाईट लोकांपासून वाईट संधी पासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.
बुद्धी आणि विवेकाने कामे करण्याची आवश्यकता आहे.त्याबरोबरच आर्थिक देवाण-घेवाण करताना, थोडेसे सावध राहण्याची आवश्यकता आहे.शत्रूपासून आपल्याला थोडेसे सावध राहावे लागेल.आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना हे तर कुणालाही सांगू नका.करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्या संधीपासून योग्य तो लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.