नमस्कार मित्रांनो.
आपल्या हिन्दु संस्कृतीत दान करण्याचे खूप महत्त्व आहे. विविध वस्तूंचे व विविध पद्धतीने दान दिले जाते. भुदान अन्नदान गोदान असे अनेक विविध प्रकार पडतात. या सर्व दाणामध्ये अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान मानले गेले आहे. आपल्या घासातील थोडासा घास इतरांना देणे इतरांचाही आत्मा शांत करने यासारखे महा पुण्य नाही.
अन्न दानाचे आपल्या शास्त्रामध्ये खुप वर्णन केलेले आहे. अन्नदान केल्याने काय होते. अन्नदानाचे काय महत्त्व आहे. याविषयी आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये खूप सुंदर वर्णन आलेले आहे. असे म्हणतात की ज्या व्यक्ती अन्नदान करतात त्यांच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो. इतके महत्त्व अन्नदानाचे आहे.
अन्नदानाच्या पुण्यामुळे रती राजाला स्वर्ग लोकांची प्राप्ती झाली होती. जे अन्नदान करतो त्यांना परलोकात अण्ण मिळत नाही. त्यांना उपाशीच राहावे लागते. त्यांना अन्नदान करणाऱ्या व्यक्तींवर देवांची कृपा होते. आणि मृत्यूनंतर दोष शिव लोकात जातो.
तिन्ही लोकांमध्ये अन्नदाना सारखे श्रेष्ठ असे इतर कोणतेही करणे दान नाही. अन्नदान करणे म्हणजे वास्तविक प्राणदान करण्यासारखेच आहे. अन्नदान हे एक असे दान आहे तेथे दाता म्हणजे देणारा आणि भोक्ता म्हणजे घेणारा दोघेही प्रत्यक्ष रूपाने संतुष्ट होतात.
तसेच इतर दानाचे फळ तात्काळ मिळत नाही त्याशिवाय ते अप्रत्यक्ष असते. आज जर आपण दान देण्यास अर्थात आपल्याकडे दान देण्यास समर्थ आहोत आपल्याकडे करन्या इतकी संपत्ती आहे तर तात्काळ अन्नदान करावे आणि पुण्याची प्राप्ती करून घ्यावे. कारण देवी लक्ष्मी ही चंचल आहे.
आपल्यावर कधी रुसेल आणि आपल्याकडून कधी निघून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आपले जेवढे सामर्त्य असेल त्याप्रमाणे लगेचच दान करायला सुरुवात करावी. असे म्हणतात की अन्न दान केल्याने आपल्या घरात बरकत येते. अस नाही की आपण कोणाला एखादी वस्तू दिली तर आपल्या घरातील वस्तू संपून जाईल.
त्या वस्तूत दहा पटीने वाढ होत राहते. अन्नदानासाठी आपण धन संपत्तीचा वापर केला तर त्या धना मध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते. अन्नदानासाठी दिलेले धन कधीही कमी होत आहे. तर वाढतच राहते. अन्नामुळे धन व उर्जा प्राप्त होते. अण्णा मुळेच आपले प्राण टिकून राहतात.
म्हणूनच अन्नदान करणारी व्यक्ती प्राणदाता तसेच सर्वस्व प्रदान करणारी मानली जाते. भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे या दोनच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मृत्यूनंतरही परलोकात उपयोगी पडतात. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा अन्नदान जरूर करा. माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल मग लाईक करा. शेअर करा धन्यवाद.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.