नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मनुष्याच्या जीवनाला ग्रह नक्षत्राचे अनुकुलता प्राप्त झाली की नंतर मनुष्याच्या जीवनाला कलाटणी घेण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनाला कलाटणी देत असतो.
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र शुभ अनुकूल ग्रह दशा अनुकूल बनते तेव्हा नशिबाची दारे उघडायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव किंवा अशुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनाला अनेक प्रकारे प्रभावित करत असतो.
ग्रह नक्षत्र जेव्हा अशुभ किंवा नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक दुःख यातना भोगाव्या लागतात. मनुष्याला अनेक वाईट समस्यांचा सामना करावा लागत असतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याचे जीवन नकोसे करून टाकत असते.
नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक आर्थिक समस्या आणखी एक ताण-तणाव अनेक प्रश्न उभे करते. काळजी चिंता भय भीतीचे वातावरण मनुष्याच्या जीवनात निर्माण होते. प्रत्येक कामात मनुष्याला अपयश आणि अपमान सहन करावा लागत असतो.
हेच ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात ग्रह नक्षत्राचे अनुकूलता सकारात्मक घटना घडवून आणण्यासाठी वेळ लावत नाहीत. ग्रहा दशा जेव्हा अनुकूल असते.
तेव्हा थोडीशी मेहनत केली तरी मोठे यश व्यक्तीला मिळत असते मित्रांनो जेव्हा ग्रह दशा जेव्हा नकारात्मक असते. तेव्हा कितीही मेहनत केली तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही.
आपल्याला जसे हवे तसे फळ प्राप्त होत नाही. पण जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात. तेव्हा थोडीशी जरी आपण मेहनत केली तरी आपल्याला यश प्राप्त होते. फळ प्रदान होते असाच काहीसा सकारात्मक अनुभव या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहे.
आता आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस समाप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक तंगी आता समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. आपले नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.
प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. २४मार्च रोजी ग्रहांचे राजकुमार हे परिवर्तन करणार आहेत. दिनांक २४ मार्च रोजी गुरुवार सकाळी १० वाजून ५४ मिनिटांनी बुध ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहेत. आणि दिनांक ८ एप्रिल पर्यंत याच राशीत राहणार आहेत.
मीन राशीत अगोदरच सूर्यदेव विराजमान आहेत. त्याबरोबरच बुधादित्य योग जमून येत आहेत. बुधाच्या मीन राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येईल.
पण काही खास राशींसाठी हे गोचर लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- बुधाच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव मेष राशी वर होणार आहे. मेष राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मेष राशीच्या जीवनात सकारात्मक गोष्टींचा अनुभव येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे निराशा मानसिक उदासी अशांती आता दूर होणार असून सुखशांती मध्ये वाढ होणार आहे.
सांसारिक सुखाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. पारिवारिक जीवनात शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. दांपत्य जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुख समाधानात वाढ दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमुन येणार आहेत.
आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनाच्या काही वाईट घडामोडी आहेत. त्या पूर्णपणे समाप्त होणार आहेत यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशि वर ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येईल.
मिथुन राशि- साठी हे गोचार लाभकारी ठरणार आहे आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास वेळ लागणार आहे. काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. शारीरिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
आपल्या साहसाने पराक्रमा मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. हा काळ प्रत्येक क्षेत्रासाठी लाभकारी ठरणार आहे जीवनातील जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक लाभकारी ठरणार आहे. जीवनात अनेक प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहे.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या ताणतणावापासून समस्यांपासून आपली सुटका होणार आहे. जीवनातील जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे.
कन्या राशि- हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. जीवनातील आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहे. आर्थिक आवक वाढणार आहे वाईट लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
नशिबाला प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. नशीब आपल्याला साथ देत असून पण आपण नीट प्रयत्न केले नाही तर आपल्याला यश प्राप्त होणार नाही. आलेल्या संडेला ओळखून त्यापासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यायचा.
तुळ राशि- बुधाचे मीन राशीत होणारे गोचर आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रासाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. अडलेली कामे आता पूर्ण होतील अनेक दिवसापासून घडलेले कामे आहेत. ती आता पूर्ण होणार आहेत. उद्योग-व्यापार आता अतिशय सकारात्मक अनुभव येईल.
सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. हा काळ आपल्या जीवनात अतिशय लाभदायी ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक या काळात करू शकता पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक राशि- या व्यक्तींच्या नशिबाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात भाज्या आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. हे गोचर आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता समाप्त होणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
धनु राशि- धनू राशिच्या जीवनात मांगल्याची दिवस येणार आहेत. अशी क्षमता मजबूत बनेल मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.
व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. यानंतर आहे मकर राशि मकर राशीच्या जीवनात सुखासमाधानात वाढ होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारात लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे.
आपली अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सोनेरी दिवस वाट्याला येऊ शकतात. सांसारिक सुख आता आनंदाची बहार येणार आहे.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपल्याला विशेष अनुकूल ठरणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक गोष्टी समस्या ताण-तणावापासून आपली सुटका होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.