नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे किंवा विशेष महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच जेष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.
यावर्षीच्या १४ जून रोजी वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मित्रांनो वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेची बरोबरच वटवृक्षाची पूजा सुद्धा करतात.
मित्रांनो पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी वडाची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी आणि अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी वडाच्या झाडाची पूजा करून १०८ प्रदक्षणा घालतात आणि सोबतच वडाला एक औपचारिक धागासुद्धा बांधतात.
मान्यता आहे की या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी व्रत केले होते. त्यामुळे या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे म्हटले जाते. त्यामुळे वटपौर्णिमेचा सन महिलांसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या वेळी येणारी वटपौर्णिमा ही या काही राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
आणि अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. पूर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आणि आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या काही खास राशींच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन आता फुलून येण्याचे संकेत आहेत.
सुख सौभाग्याची प्राप्ती या राशींना होणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.
आता जिवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून आनंदाची बहार यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो आता इथून पुढे विशेष आणि अतिशय अनुकूल काळाची सुरुवात त्यांच्या जीवनात होणार आहे. जे हवे ते प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील अपूर्ण राहणाऱ्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होणार आहेत.
मित्रांनो ज्येष्ठ शुक्लपक्ष अनुराधा एक नक्षत्र १३ जून रोजी रात्री ०९:०३ मिनिटांनी पौर्णिमेला पौर्णिमेला सुरुवात होणार असून १४ जून रोजी सायंकाळी ०५:२२ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणारा काळ आहे.
सुखसमृद्धीची बाहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून मेष राशी.
मेष राशी- मेष राशी वर वटपौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशीवर दिसून येणार आहे. इथून पुढे नशिबाची विशेष साथ आपल्याला लागणार आहे. विशेष करून उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
व्यवसायाचा विस्तार घडून येणार असून व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उद्योग व्यापारात प्रचंड प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत व्यवसायात वारंवार येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. व्यवसाय व्यवस्थित रित्या आणि पूर्णपणे उत्तम प्रकारे चालणार आहे.
नोकरीच्या क्षेत्रात देखील आपला मान वाढणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला भरपूर प्रमाणात लाभणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर वटपौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. पौर्णिमे पासून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.
ज्या क्षेत्रात आपण प्रचंड मेहनत घेत आहात किंवा अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहात आपले प्रयत्न सुद्धा या वेळी सफल ठरणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
नोकरीसाठी अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न सुद्धा या काळात चप्पल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे नशिबाची साथ आपल्याला लाभणार असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात चांगली मेहनत घेणे अतिशय आवश्यक आहे.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भाग्याची साथ आपल्याला लाभणार असली तरी या काळात कोणावरही विसंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो स्वतः जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
विशेष करून व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपण करत असलेले प्रयत्न यावेळी सफल ठरणार आहेत. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांची ओळख आपल्याला होऊ शकते. आता इथून पुढे सरकारी कामात देखील आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे.
अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरणार आहेत. नोकरीतही आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.
तुळ राशि- तूळ राशी वर वटपौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. खास करून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
सोबतच नोकरी आणि उद्योग व्यवसायासाठी अंकुश काळे सुरुवात होणार आहे. श्री जीवनामध्ये पती-पत्नी चालू असणारे वाद आता भेटणार आहेत. आर्थिक आवक वाढणार असल्यामुळे संसारी जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.
आपल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील आता पूर्ण होणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जिवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. संसारिक जीवनामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत करत असलेले आपले प्रयत्न यावेळी फळाला येणार आहेत.
आर्थिक काटे मध्ये चांगली सुधारणा दिसून येणार आहे. प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. पण या काळात कोणावरही विसंबून राहू नका किंवा कोणावरही अतिविश्वास करून चालणार नाही. मित्रांनो प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
करियर मध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. नोकरीच्या क्षेत्रात देखील चांगली सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करियर कार्य क्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे चांगले प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यासोबतच सरकारी कामात मोठे यश प्राप्त होणार आहे.
सरकार दरबारी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत कराल त्या क्षेत्रात आपल्या पदरात मोठे यश पडणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे. काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम बनत आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.