२१ मार्च भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या जीवनाला मिळणार नवी कलाटणी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रभाव कुंभ राशीच्या नशिबाला मिळणार नवी कलाटणी. मित्रांनो नशीब तेव्हा कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करत असते. तेव्हा शुभयोग शुभघटीका आपोआप घडून येत असतात.

मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेण्यास सुरुवात करत असते. किंवा एका सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करत असते. तेव्हा मनुष्याच्या जीवनात आपोआप शुभयोग शुभ घटिका घडून येत असतात.

पण त्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. आपोआप सगळ्या घटना मनुष्याच्या जीवनात घडून येण्यास सुरुवात होत असतात. मानवी जीवनात सुखसमृद्धी आनंद शांती हवी असेल तर ईश्वरी या शक्तीचा आशीर्वाद राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक असतात त्यासोबतच ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असेल तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. जीवनातील दुःख दारिद्र्य अपयशाचा काळ संपतो. आपण भोगत असलेल्या यातणांपासून सुटका होत असते. आणि सुख समृद्धीची बहार मनुष्याच्या वाट्याला येते.

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान श्री गणेशाची कृपा आपल्या राशीवर भर असणार आहे. भगवान भोलेनाथ आणि भगवान गणेशाची विशेष कृपा आपल्या बरोबर असणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. यश प्राप्तिच्या नव्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. आणि शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो आज रात्रीपासून फाल्गुन शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक २१ मार्च रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस पासून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

विशेष करून या दिवशी भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे. हा दिवस श्रीगणेशाला समर्पित आहे. आणि चतुर्थी मुळे अतिशय शुभ संयोग बनत असून तुझ्या संयोगाचा शुभ प्रभात आपल्या जीवनावर बसण्याचे संकेत आहेत.

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव कुंभ राशी वर पडणार आहे. पंचांगानुसार दिनांक २१ मार्च रोजी बुध आणि गुरु अशी युवती होत आहे मित्रांनो बुध हे बुद्धीचे कारक मानले जातात. बुद्ध हे वाणी बुद्धिमत्ता याचे कारण ग्रह मानले जातात.

गणिताचे देखील ते कारक ग्रह आहेत. गुरु हे सुख समृद्धी आणि आनंदाचे कारक ग्रह मानले जातात. गुरुचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीला प्राप्त होतो. तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. गुरू जेव्हा शुभ फळ देतात. तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

आता इथून पुढे उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि तणावापासून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत. आपले आडलेली कामे देखील पूर्ण होतील. कार्यात येणाऱ्या अडचणी आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे किंवा शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

आता आपण हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रेम जीवनात देखील यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत.

प्रेम जीवणात अतिशय अनुकूल वातावरण आपल्यासाठी तयार होईल. सांसारिक जीवनात देखील शुभ वातावरण तयार होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

सांसारिक जीवनात आनंदाची प्रचिती आपल्याला होणार आहे. सासरच्या मंडळीकडून देखील एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ प्रत्येक दृष्टीने अनुकूल आहे. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. करिअरमध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे.

करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेले प्रयत्न आता प्राण येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात असलेली चिंता आता दूर होणार आहे. आपल्याला भेडसावणारे प्रश्न आता सुटणार आहेत.

मानसिक सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. शत्रूवर याकाळात विजय प्राप्त होणार आहे. शत्रूवर आपला विजय प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन थोडेसे खंबीर होणार आहे. आता इथून पुढे भाग्य कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.

नशिबाची भरपूर सात आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ मिळून प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. भाऊबंदकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिळणार आहेत. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात.

प्रत्येक कार्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळात फळाला येऊ शकतात. जिद्द आणि चिकाटी आता फळाला येणार आहे.

मित्रांनो प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करून भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. श्री गजानना श्री गजाननाला आपण केलेली प्रत्येक विनंती या काळात मान्य होऊ शकते.

आपल्या मनोकामना देखील या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होऊ शकते. अनेक दिवसापासून चालू असणारे कोर्ट कचेरीतील खटले मार्गी लागू शकतात.

मित्रांनो मागील काळात अशक्‍य वाटणारी कामे आता सहज शक्य होतील. नवीन मित्रांची ओळख होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन मित्रांच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील.

या काळात मित्र आणि सहकार्य परिवार आपल्याला मदत करणार आहेत. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. मागील अनेक दिवसापासून काही नकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडत आहेत. त्या आता समाप्त होणार आहेत.

शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणाचेही मन दुखावू नका. मित्रांनो या काळात व्यसनापासून दूर राहणे हिताचे ठरेल. आलेल्या संधीचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर एक गोष्ट म्हणजे वाईट कामांपासून दूर रहा.

वाईट लोकांची संगत आपल्याला पूर्णपणे टाळावे लागेल. आणि चांगल्या लोकांची संगत आपल्याला अत्यंत लाभदायी ठरेल. आलेल्या प्रत्येक संधीला ओळखून त्या पासून लाभ प्राप्त करून घ्यायचे आहेत. जेवढी मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त होईल. भगवान गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *