वृषभ रास एप्रिल महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वृषभ रास एप्रिल महिना घेऊन येणार आहे. तुमच्यासाठी आनंदाची बहार पुढची पाच वर्षे तुमचे सुखाचे जाणार आहेत. हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्यापासून तुमचे भाग्योदय होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

याला कारण आहे एप्रिल महिन्यात घडत असणारी ग्रहदशा. ग्रहांची होणारे राशानतरे ग्रह युत्या आणि ग्रहण नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. हा काळ प्रगतीचा ठरणार आहे. या काळात मंगळ गुरु शुक्र केतू हे लाभदायक ठरतील तुमच्यासाठी.

शुक्र केतू आणि मंगळ बुध तुम्हाला शुभ फळ देणार आहे. गुरूचे पाठबळ लाभणार असल्याने हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही महिन्यात घेत आहात किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला जास्त प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत होईल.

एखादे मोठे काम तुमच्या हातून यशस्वी होऊ शकते. मागील अनेक दिवसांपासून तुम्ही करिअरमध्ये करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. नोकरीविषयक कामांना गती प्राप्त होईल. उद्योग व्यापाराचा विस्तार घडवून येईल.

नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीला येईल. आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भाऊबंदकी मध्ये जर वाद चालू असतील. तर ती आता मीटतील.

तसेच मित्रपरिवार किंवा ना त्यामध्ये देखील चालू असणारे वाद होणार आहेत. मनोमिलन घडवून येण्याचे संकेत आहेत ‌. प्रेम जीवनाविषयी सांगायचं झालं तर अतिशय उत्तम काळ प्रेमाचे नाते अतिशय मजबूत होईल. किंवा या काळात प्रेमविवाह देखील जमून येऊ शकतात.

हा काळ तुमच्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायक आणि फलदायी ठरण्याची संकेत आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाईट कामांपासून किंवा चुकीच्या कामापासून दूर राहणे आवश्यक आहे. या काळात व्यसनांपासून दूर राहण्यात आवश्यक आहे. हा काळ तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो.

पण आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा मोठ्या लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग तुमच्या कामावर प्रसन्न असतील. राजकीय दृष्ट्या काही घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील. राजकीय क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक घडून येणार आहे.

धार्मिक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. या काळात अध्यात्माची आवड सुद्धा तुमच्या मनात निर्माण होईल. कलाकार आणि साहित्यकार लोकांसाठी हा काळ फलदायी आहे. पत्रकारांसाठी तर आनंदाचे दिवस आहेत. उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.

नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर पती-पत्नीमध्ये आधी चालू असणारे वाद सुद्धा आता मिळणार आहेत. आणि मनोमिलन घडून येणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने मोठी झेप तुम्ही घेऊ शकता. उद्योग-व्यवसायात मोठा लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *