नमस्कार मित्रांनो.
आज ९ जुलै आहे आज दर्श अमावस्या आहे. ही सर्वात मोठी अमावश्या मानली जाते. तर आपण आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये याठिकाणी दिवा लावला तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते. घरात लक्ष्मीचा वास होईल.
श्रीमंती येईल सुख समृद्धी नांदेल, बरकत येईल. आजच्या दिवशी अमावस्या ही पहाटे ५:१६ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला एक दिवा संध्याकाळच्या वेळेस देवासमोर जेव्हा आपण दिवा लावतो.
जेव्हा पूजा करतो त्यावेळेस एक त एक दिवा लावायचा आहे. तर आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे. तर जेव्हा आपण देव पूजा करतो. तेव्हा आपल्याला घराच्या बाहेर तुमच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे. म्हणजे तुम्ही दिवा लावायला जेव्हा घराबाहेर जाणार तर तुमचा चेहरा ज्या दिशेने असेल त्या दिशेच्या उजव्या बाजूने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे.
तर हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाचा पडदा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्ती येत नाही. अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात नकारात्मक शक्ती जागृत असतात. तर हा दिवा लावल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही व दैवीय शक्ती आणि लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते. सोबतच लक्ष्मीचा वास असतो, बरकत येते, सुख-समृद्धी वाढते.
श्रीमंती वाढते व समाधान लागते. म्हणून मित्रांनो अमावस्येच्या दिवशी दर अमावस्येला आपल्याला मुख्य द्वाराजवळ असा एक दिवा लावायचा आहे. तर तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दोघांपैकी कोणताही दिवा लावल्यास काही अडचण नाही. फक्त मनोभावाने आणि विश्वासाने दिवा लावणे गरजेचे आहे. मग बघा तुमच्या सर्व संकटे दूर होतील.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.