नमस्कार मित्रांनो.
शनिची कृपा भरसण्यासाठी नशीब लागत. जेव्हा शनी प्रसन्न होतात. तेव्हा नशिबाचे दार उघडण्यास वेळ लागत नाही. जीवनात प्रचंड प्रगती आणि यश प्राप्त करण्यासाठी शनि देवाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा आणि सकारात्मक अनुभव या राशिच्या जीवनात येणार असून शनीच्या कृपेने त्यांचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे. आता आपले भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि परेशानी आता समाप्त होणार असून शुभ कार्ळाची सुरुवात होणार आहे.
सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मागील काळात न झालेली कामे आता या काळात पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो.
आज मध्यरात्रीनंतर ज्येष्ठ शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक १९ जून रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या काही खास राशींवर शनि महाराजाचा विशेष प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे भगवान शनि हे न्यायचे देवता असून कर्मफलाचे दाता आहे. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.
ज्यांचे कर्म चांगले आहे. अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. शनीची कृपा हवी असेल तर आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान शनी हे न्यायचे कारक असून ते कळयुगाचे देवता आहेत. ते धन संपत्तीचे कारक आहेत. शनीचा प्रभाव मनुष्याच्या सर्व मानवी जीवनावर पडत असतो.
त्यांच्या आशीर्वादाने या काही खास राशींच्या जीवनात उन्नतील सुरुवात होणार असून उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रात प्रगतीची दिवस येणार आहेत. व्यवसाय निमित्त केलेला प्रवास लाभदायी ठरतील. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने येणार काळ आतिशय लाभकारी ठरणार आहे.
कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार असून अचानक धन प्राप्तिचे योग बनत आहे. परिवारासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करून दाखवणारा हा काळ आहे.
वैवाहिक जीवनात हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.
पारिवारिक कलह मिटणार असून घरातुन अशांती दूर होणार आहे.
आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या, तूळ, धनु.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.