नमस्कार मित्रांनो.
तुम्हीही देवघरात बसून पूजा करत असाल, देवाना स्नान घालत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असू शकतो. रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाचे स्नान झाल्यानंतर तुम्ही ही एक वाटीभर वस्तू घरात देवघराच्या मधोमध ठेवा. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील.
अनुभव येतील, चमत्कार घडतील, घरात सुखसमृद्धी नांदेल, तुमची पूजा सफल होईल. श्रीमंती येइल, पैसे कधीही कमी पडणार नाही. तर रोज सकाळी पूजा झाल्यानंतर ही एक वस्तू वाटीमध्ये नक्की ठेवा.
आता ती वस्तू म्हणजे बऱ्याच वेळा स्वामींच्या केंद्रात किव्वा मठात सेवा करताना हे सांगितल जात. बरेचसे लोक ठेवत सुद्धा असतील पण बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहीत नसेल. तर जाणून घेऊया.
देवपूजा झाल्यावर आपल्याला थोडे दूध त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते. जसा आपण सकाळी नाश्ता करतो तसच देवतांना सुद्धा हा प्रसाद दाखवलाच पाहिजे. तुम्ही फक्त साखर पण ठेऊ शकतात. पण दूध देखील ठेवल्यास ते अत्यंत लाभदायक असते.
त्याने देवता प्रसन्न होतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात, व आपल्यावर कृपा देखील करतात. तर तुम्ही सुद्धा देवपूजा झाल्यानंतर एक वाटीत देवघराच्या मधोमध थोडी साखर आणि दूध ठेवा.
तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवत असाल किव्वा नाही. पण दुपारी ते दूध आणि साखर तेथून उचलून घ्या व घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून दया. आणि अस रोज करा याचा तुमच्या जीवनात प्रभावी परिणाम होतील.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.