मनातले दुःख निराशा आणि तुमच्या वर आलेले आर्थिक संकट स्वामिनी सांगितलेला हा एकच उपाय आहे. हा उपाय जो भक्त करतो, मनापासून करतो, संपूर्ण विश्वासाने करतो त्याच्या मनातले दुःख, निराशा आणि आलेले आर्थिक संकट कायमचे दूर होते आणि त्याला मनाला शांती, समाधान, आनंद मिळतो.
फक्त गरज असते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आणि मनोभावे स्वामींची सेवा करण्याची. तर हा एक उपाय स्वामींच्या सेवेचा एक भाग आहे. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय दररोज करा.
जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकतात. ज्यांना की तुमच्यावर सुद्धा दुःख आहेत, तुम्हाला निराशा आहेत, मार्ग मिळत नाहीये, प्रश्न सुटत नाहीये किंवा आर्थिक संकट आहे यश मिळत नाहीये. कोणतेतरी संकट खूप मोठे संकट तुमच्यावर आलेले आहे.
तर तुम्ही सुद्धा पंधरा मिनिट स्वतःला द्या या पंधरा मिनिटात तुम्हाला उपाय हा करायचा आहे.हा उपाय तुम्ही कुठेही बसून करू शकतात. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, टेरेस वर स्वामींच्या समोर देवघरासमोर कुठेही बसा पंधरा मिनिटे शांत जागेवर बसा.
फक्त शांतता हवी तिथे बसून डोळे बंद करा बेडवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकतात. फक्त पंधरा मिनिटे बसा डोळे बंद करा आणि मनातल्या मनात मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अस मनापासून हळुवारपणे बोला. रोज करा फक्त पंधरा मिनिटात माळ नसेल तरी चालेल.
फक्त पंधरा मिनिट तुम्ही बसा जो पर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. पंधरा मिनिटे द्या स्वतःला यामुळे मनातील दुःख, निराशा तर काही दिवसातच संपतील. आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होते, यशाची प्राप्ती होते.स्वामींचा आशीर्वाद होतो स्वामींची कृपा होते.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.