नमस्कार मित्रांनो.
तुमच्या आयुष्यात जर चारही बाजूंनी तुम्हाला अडचणी आल्या असतील तर तुम्ही एक सोपा तोडगा करू शकतात. या तो-ड-ग्याने काही वेळातच तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ज्याही अडचणी आहेत त्यापासून थोड तुम्हाला अंतर झालेला वाटेल. म्हणजे त्या दूर गेलेल्या वाटतील.
हा चमत्कारी उपाय आहे, चमत्कारी तो-ड-गा आहे. तुम्ही जर हा केला तर नक्कीच काही ना काही फरक तुम्हाला नक्की जाणवेल. आपल्या आयुष्यात अडचणी लागोपाठ सुरू असतात. एक गेली का दुसरी, दुसरी गेली का तिसरी, अडचणी येतच असतात मग तो माणूस गरीब असू द्या किंवा श्रीमंत असुद्या.
परिवाराच्या अडचणी नोकरी धंद्याच्या अडचणीत बऱ्याचशा अडचणी सुरू असतात. तर अशा जेव्हा अडचणी येतात आणि खूप जास्त येतात. जेव्हा चारही बाजूंनी अडचणी येतात माणूस फसलेला असतो त्याला उत्तर मिळत नाही, मार्ग मिळत नाही. त्या वेळेस त्याने हा तो-ड-गा करायचा.
जेव्हाही तुम्हाला वाटेल की चारही बाजूंनी तुम्हाला अडचणींनी घेरले आहे तेव्हा तुम्ही सरळ स्वामींच्या फोटोसमोर, स्वामींच्या मूर्ती समोर जाऊन बसा. वेळ कोणतीही असू द्या. दिवस कोणताही असू द्या तुम्ही फक्त जाऊन बसा.
मंग ती रात्रीची वेळ असेल, सकाळची वेळ असेल किंवा मध्यरात्रीची वेळ असेल किंवा दुपारची वेळ असेल. वेळ कोणतीही असूद्या. तुम्ही सरळ स्वामींसमोर जा बसा आणि अगरबत्ती लावून बसावे आणि हात जोडून स्वामींना ज्याही अडचणी आल्या आहेत ते सविस्तर सांगा.
अस सांगा की स्वामी सदैव तिथे बसून ऐकत आहेत साक्षात ऐकत आहेत अस सांगा आणि सविस्तर सगळ काही सांगून टाका आणि स्वामींना विनवणी करा प्रार्थना करा की आम्हाला या अडचणी मधून लवकरात लवकर बाहेर काढा.
बस तुम्हाला एवढा हा उपाय करायचा आहे तुम्हाला एवढेच सांगायचे आहे स्वामींसमोर आणि सांगितल्या गेल्यानंतर तिथे ध्यानस्त व्हायचे आहेत. म्हणजे डोळे बंद करायचे शरीर स्थिर ठेवायच मनातून सगळे विचार बाहेर काढायचे आणि फक्त शांत मनाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल.
जेवढा वेळ तुमचे मन स्थिर असेल, जितक्या वेळ तुम्ही करू शकाल तितक्या वेळ तुम्ही ते ध्यान करावे आणि मग तिथून उठून तुम्हाला जे काम करायचे असते ते करू शकतात.
जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.