या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी १ सप्टेंबर पासून पुढील ३३ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये ग्रहण क्षेत्राच्या बदलत्या स्थितीचा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक बदल दिसत असतो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ असते.तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. १ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळातील अतिशय सुंदर काढण्याची संकेत आहेत.कारण एक सप्टेंबर पासून पुढे नक्षत्राची स्थिती बनत आहे.

अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती नकारात्मक काळ शुभ प्रभाव देणार आहे. मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये विशेष करून दिला चार सप्टेंबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहेत आणि याच दिवशी शुक्र ग्रह मार्गी होणार आहेत.गुरु आणि शुक्र हे महत्वपूर्ण ग्रह वक्री आणि मार्गे होणार असल्यामुळे इथून येणारा पुढचा काळ जीवनातील भरभराटीचा काय करणार आहे. गुरु हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. गुरु हे सर्वात मोठे ग्रह असून व्यक्तीला ज्ञान प्रदान करत असतात.

त्यामुळे गुरुचा ज्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो त्यांचा गुरुबळकट असतो ज्यांना गुरुचे पाठबळ लागते. जे लोक अशा लोकांच्या जीवनामध्ये गुरु प्रचंड सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येतात. गुरु जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा मी तिचा भाग्य घडवून यायला वेळ लागत नाही.

जीवनामध्ये गुरु कधीही अमंगल शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतात. त्यामुळे गुरु जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घेऊन यायला वेळ लागत नाही आणि जोडीला जर शुक्राचा आशीर्वाद असेल जोडीदार शुक्राची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बसत असतील तर मग प्रगतीला समृद्धीच्या साधनांमध्ये वृद्धी होण्यासाठी वेळ लागत नाही.

आता ४ सप्टेंबर पासून पुढे हे दोन्ही ग्रह वक्री आणि मार्गी होणार असल्यामुळे यांचा वेगवेगळ्या प्रभाव व्यक्तीच्या जातकांच्या जीवनात दिसणे प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर याचा वेगवेगळ्या प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे या काही खास राशींच्या जातकांना गुरु आणि शुक्राचे विशेष फळ प्राप्त होणार असल्यामुळे यांच्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. १२ राशींसाठी गुरुचा प्रभाव शुक्राचा प्रभाव शुभ अथवा अशुभ दिसून येईल. या काही खास राशींच्या दातांसाठी गुरु आणि शुक्राची विशेष कृपा बरसणार असून यांचे जीवनातील अमंगल काळात समाप्त होणार आहे.

मांगल्याची सुरुवात त्यांचे जीवनामध्ये होणार आहे. प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आता चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील संकट दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे. हा प्रचंड प्रगतीला आपल्या जीवनामध्ये आता वेग येईल. आता आपला भाग्योदय इकडून येणार आहे आता आपल्या कष्टाला प्राप्त होणार आहे.

आपले नशीब चमकणारा आपल्या संकल्प पूर्ण होणार आहेत आपले मनोगत पूर्ण होणार आहेत. आपल्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा आकांक्षाचा पूर्ण होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि समाधानीअसेल. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या प्राप्त होणार आहे कोणत्या लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये गुरु आणि शुक्राचे विशेष कृपापर असणार आहे.विशेष करून बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये मोठी वाढ दिसून येईल.आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे त्यामुळे अध्यामिक सुख आपले रमणार आहे. मनामध्ये असणारी बेचैनी भय भीती आता दूर होणार असून आपल्या स्वतःमध्ये धाडस एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे.

नव्या आत्मविश्वासाने जीवनात चालला प्रवास आपण करणार आहात. त्याबरोबरच आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आपले निर्णय यशस्वी ठरणार आहेत आपल्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार असून प्रगतीला वेग येणार आहे. प्रचंड प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होईल. आपला विजय लवकरच आता इथून पुढे होणार आहे

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर शुक्राची विशेष कृपा दिसून येईल. गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील त्या समस्या आता दूर होतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. हा आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये विकास करून येईल.लोक आपल्याकडे पाहता क्षणीच आकर्षित होतील.

याचा लाभ आपल्याला आपल्या व्यापारामध्ये होणार आहे नोकरीच्या ठिकाणी शुभ काळाची सुरुवात होणार आहे. नोकरी मध्ये आपले मन रमणार आहे किंवा नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत. त्यांना सुद्धा चांगली नोकरी मिळण्याची योग बनत आहेत. शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. शेतीविषयक कामातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाजीपाल्याची शेती करणारे किंवा फळबाग करणाऱ्या लोकांसाठी आता आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

३) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येणारा असून मानसिक सुख शांतीमध्ये आता वाढवणार आहे. समाधानामध्ये वाढ होणार आहे. घरातील लोकांची साथ आपल्याला प्राप्त होईल. वडिलांना लोकांसोबत नम्रतेने वागणे आपल्यासाठी आवश्यक असेल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील नोकरीतून देखील पगार वाढ होऊ शकते. मानसिक चला दूर होणार आहे हाच विश्वासामध्ये वाढ होणार आहे.प्रगतीची एक नवीन शिखर गाठण्यामध्ये आपण सफल ठरणार आहे. काळात प्रचंड हे सुद्धा ठरणार आहे.

४) तुळ रास – तूळ राशींवर गुरुची विशेषता बसणार असून शुक्राची कृपा देखील आपल्या जीवनावर बसून बसणार आहे.शुक्र देणार आहे त्यामुळे आपले वैवाहिक जीवन प्रेम जीवन आनंदाने फुलून येईल. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहेत.मानसिक तणावता कमी होणार आहे.आपण जे कष्ट करत आहात आपण जे कष्ट घेत आहात. त्या कष्टामध्ये आपल्याला मनासारखे फळ प्राप्त होणार आहे. सोने मौल्यवान वस्तू किंवा महागडी गाडी आपण या काळामध्ये करू खरेदी करू शकता किंवा घरबांधणीचे काम सुद्धा सुरू होऊ शकते शेतीविषयक कामांना गती प्राप्त होईल.

एखादी नवीन जमीन आपण घेऊ शकता कारण या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांचे जीवन आता इथून पुढे सुखा समाधानाने फुलून येणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याकडे कमाईची अनेक संधी आपल्याला मिळतील. पण या संधी पासून चांगला लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत कराल एकाग्र चित्ताने काम कराल तर नक्की आपल्या विजय होईल.

शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. सरकारी अडचणी दूर होणार आहेत सरकार दरबारी अडलेले, अनेक दिवसांचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. आपली आर्थिक स्थिती दुप्पट गतीने मजबूत बनेल मनाला सतावणारी नकारात्मक भावना आता दूर होईल. आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होईल.मनाला एक सकारात्मक प्रेरणा मिळेल. त्याच प्रेरणांना आधार म्हणून जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून आणणार आहात.

५) धनु रास – धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे.आपले आर्थिक समीकरण मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. त्याबरोबर गुरु ग्रहाचे विशेष कृपा दिसून येणार आहे. पाठबळ आपल्याला असेल त्यामुळे इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायला नावलौकिक प्राप्त कराल आर्थिक उन्नती घडून येणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.

त्यामुळे आपल्या कष्टाला प्राप्त होईल. घरातील आर्थिक अडचणी आता समाप्तीतील घरातील अनेक समस्या आता आपोआप समाप्त होणार आहेत. समस्येचे निराकरण होणार आहे. भावबंधुतीमध्ये असणारे वाद आता मिटणार आहेत. मित्रपरिवार आनंदाने जीवन जगणारा आहात. घरातील संततीच्या जीवनामध्ये सुख समाधान नांदेल.आपले मन देखील प्रसन्न होणार आहे.

६) मकर रास – मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती वेग येईल. सप्टेंबर महिन्यापासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ७ सप्टेंबर पासून आपले जीवन एका नव्या दिशेने प्रवास सुरू होईल. कारण शुक्राचा आणि गुरूचा प्रभाव सात सप्टेंबर पासून आपल्या जीवनावर दिसून येईल. तिथून पुढे एखादे नवीन क्षेत्र आपल्याला मिळू शकते किंवा आपल्या मनाला एक नवीन प्रेरणा मिळू शकते. उद्योग व्यापारामध्ये काही बदल करायचे असतील तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल.व्यवसायातून नका मध्ये वाढ होणार आहे घरातील वातावरण आनंदी राहणार आहे.

७) मीन रास – मीन राशींच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा बसणार असून शुक्राचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. सप्टेंबर महिना आपल्यासाठी प्रगतीचा महिना ठरणार आहे. सप्टेंबर पासून पुढे आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल.घर आनंदाने फुलून येईल. धनधान्य सुख-समृद्धीने आपण लवकरच संपन्न बनणार आहात त्यामुळे मन आनंदी असेल.

संततीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार असून संतती विषयक एखादी शुभ व्रता आपल्या कानावर होऊ शकते. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. नोकरीमध्ये भरतीचे योग सुद्धा येणार आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. मनाला सुख शांती आणि समाधान लाभणार आहे. मीन राशीचे जातक आता सुखाचे क्षण आता जगणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *