श्रावणात शिलिंगावर अर्पण करा ‘तांब्याचा नाग ‘ होऊ शकतात अनेक फायदे..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प योगा कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा प्रकार मानला जातो. जो कोणाच्याही कुडलिक संभावतो.ज्योतिष शास्त्रमध्ये कालसर्पयोगाची दोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेत त्यातील सर्वात सोफा मार्क म्हणजे भगवान शंकरांना प्रसन्न करणार कारण महादेवांनी बोलेनाथांची पूजा करून त्यांना प्रसन्न केल्यानंतर नागराज ही सहाजिकच आनंदी होतो अस म्हणतात.

तुमच्या कुंडलीतही कालसर्पयोग असेल तर तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यात हा उपाय नक्की करून पहा. ज्यामुळे कालसर्पयोग निदान तर होईलच आणि त्यासोबतच विवाह जोडण्यास मदत होईल चला तर मग जाणून घेऊया.या उपायाबद्दल सविस्तर माहिती.

हिंदू धर्मात श्रावण महिना हा एक असा महिना मानला जातो. तो जेव्हा भगवान शिव पृथ्वीवर उतरतात अशा परिस्थितीत कालसर्प योगाने प्रभावित झालेल्या लोकांनी श्रावण महिन्यात काही अचूक उपाय करावेत जेणेकरून भगवान शंकरांच्या माध्यमातून नागराजालाही प्रसन्न करून दोष दूर करता येईल.

१) अस म्हणतात की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रावण महिन्यात चांदीचे स्वास्तिक बनवून लावाव. कारण स्वास्तिक हे श्री गणेश प्रतीक मानल जात आणि भगवान शिवाचे पुत्र आहे त्याचबरोबर ते त्यांचे लाडके आहेत.अशा प्रकारे गणपतीच्या माध्यमातून आपण भगवान महादेवांना आणि नागराजाला प्रसन्न करू शकता.

२) याबरोबर श्रावण महिन्यात शिवलिंगावर तांब्याचा नाग अर्पण केल्यानंतर नागदेवता ही प्रसन्न होतात असं म्हणतात तुम्ही सुद्धा शिवलिंगावर तांब्याचा नाग अर्पण करून आपल्या कुंडलीतील कालसर्प योगाचे दोष दूर करू शकता.

३) याबरोबरच वाहत्या पाण्यात चांदीच्या नागाची जोडी सोडली. तर याने सुद्धा कालसर्पयोगात चमत्कारिकप्राप्त होतात अस म्हणतात.

४) याबरोबर श्रावण महिन्यात कालसर्प योगाची पूजा करून अनेक जणांना विवाह जुळण्यास मदत मिळते अस सुद्धा म्हणतात.

५) तुम्हालाही विवाहातील अडचणी दूर करायच्या असतील तर दोन चांदीचे नाक तयार करून घ्यावेत आणि एका तांब्याच्या भांड्यामध्ये धान्य भरून त्यावर त्यातही नागाची जोडी ठेवावी. त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र झाकून ते बांधावं आणि हा तांब्या कोणत्याही शिवमंदिरात पहाटे दान करावा. हा उपाय विवाह करण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्यास सांगितले जात.

अशाप्रकारे श्रावणात केलेल्या या उपायांनी तुम्ही सुद्धा कालसर्पयोगातून मुक्ती मिळवू शकता आणि विवाहात येणाऱ्या समस्या सुद्धा दूर करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *