३० ऑगस्ट नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील २१ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पूर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि विशेष करून श्रावण महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्रत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणी भागात स्वत किंवा समुद्र पट्ट्याच्या लगेचच्या कोळी बांधव मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. हा दिवस हा सण समुद्रदेव वरून यांना समर्पित मानला जातो. त्याबरोबरच या दिवशी रक्षाबंधन हा संधी देखील मोठ्या आनंदात साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला आयुष्यभर टिकवणारा हा सण मानला जातो.

मित्रांनो या दिवशी बहिण भावाला राखी बांधून रक्षाबंधनाचे सूत्र बांधत्याने भाऊ बहिणीचा आशीर्वाद घेतो ना त्यातील पवित्र प्रेमाने पवित्र भावना जपण्यासाठी हा सण महत्वाचा मानला जातो. त्याबरोबरच नारळी पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते. म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये नारळ हे अतिशय पवित्र मानले जाते आणि त्यामुळे समुद्र देवतेला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याबरोबर या पौर्णिमा तिथी वर पवित्र स्नान आणि दानधर्म करणारा देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.

पौर्णिमा तिथीवर लक्ष्मी नारायणाची पूजा आराधना करण्यात आहे की या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा आराधना केल्याने घरातील सुख समृद्धी संपन्नता कायम राहते आणि विधी विधान पूर्वक भगवान कृष्णाची पूजा आराधना केल्याने मानवी जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या समाप्त होत असतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. बहिण मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असते आणि भाऊ कितीही अडचणीत असला कितीही कामात असला तरी बहिणीची आठवणीने व्याकुळ होऊन बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात असतो.

त्यामुळे बहिण भावाचे पवित्र नाते आजीवन टिकून राहणार ठेवणारा हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. घरामध्ये गोडधोड बनवलेला त्याने आनंदात मोठ्या उत्साहात अस साजरा केला जातो. यावेळी येणारी पौर्णिमा तिथे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे सुख समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो दिनांक २९ ऑगस्ट रोजी हर्षल ग्रह कोकणी झाल्या असून दिनांक ४ सप्टेंबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहेत आणि त्याच दिवशी शुक्र देखील मार्गी होणार आहेत. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जातकांचा भाग्य घडवून आणणारा काळ ठरणार आहे. रक्षाबंधनापासून चमकून आपले भाग्य आता इथून पुढे येणाऱ्या अनेक वर्ष आपल्या प्रगतीची ठरणार आहे. त्यामुळे आपण या काळाचा आपण अतिशय चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पौर्णिमा तिथी पासून उजळून निघेल या राशींचे भाग्य. श्रावण शुक्लपक्ष कनिष्ठ नक्षत्र दिनांक ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन होणार आहे आणि ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:२९ मिनिटानंतर पौर्णिमा कितीला सुरुवात होणार असून दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ०७:०६ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे या जातकांच्या जीवनामध्ये सुख सौभाग घेणे समृद्धीची भरभराट होईल.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहाराचे आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी हा सण सुख सौभाग्य आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार असून आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आपले नातेसंबंध मधुर बनणार आहेत. आपल्या जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रगतीचे दिवस लवकरच आपल्या जीवनात आता येणार आहेत.

मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणारा असून व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. व्यवसाय सुरू आणि चांगल्या प्रकारे चालणार आहे.भाग्यरेखा आता आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे आता आपले भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.पण पण प्रत्येकाची परराष्ट्र मात्र आपल्याला करावीच लागेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ लाभकारी ठरणार असून नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना हा काळ सोबत होणार आहे. कारण गुरु आणि शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये यांना आता नवीन प्रेरणा मिळणार आहे. रक्षाबंधनापासून पुढे आपला मानसिक तनाव कमी होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने येणारा का आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या अंतर्मनाला एक सकारात्मक प्रेरणा मिळेल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. चंद्राच्या कृपेने आपला चंद्र आता बळकट बनणार आहे. त्यामुळे आपले मन एकाग्र बनण्यासाठी मदत होईल. मनाचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामे फटाफट यशस्वीरित्या पूर्ण होऊ लागतील.

आपल्या जीवनातील जे काही नकारात्मक आजपर्यंत आपण भोगलेला आहे जे काही दुःख यातून आपण थांबलेले आहेत. आता इथून पुढे आपल्याला अशीच एक नवीन किरण मिळणार आहेत.आपल्या जीवनातील संघर्षात समाप्त होणार असून यशाच्या दिशेने आपली पावले पुढे पडण्याची संकेत आहेत.त्याबरोबर मित्रपरिवार सहकारी घरातील लोक देखील आपली मदत करतील. आपला उत्साह वाढवतील.त्यामुळे आपण दुगणीत प्रयत्न करणार आहात आणि यशाचे शिखर गाटणार आहात. वृषभ राशीच्या जातकांसाठी रक्षाबंधनापासून पुढे सुखाचे दिवस यांच्या जीवनामध्ये येणार आहेत.

३) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांसाठी मानसन्मान पद प्रतिष्ठित वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पगार वाढ होऊ शकते किंवा जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. घरातील वातावरण देखील प्रसन्न राहणार आहे.आपला आत्मविश्वास वाढेल. मनाला एक नवीन प्रेरणा मिळेल.जर आपल्याला उद्योग व्यवसायात असेल तरी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

छोटासा व्यवसाय सुरू केला तर लवकरच आपला व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला सुंदर व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ करणार आहे.पण व्यवसायाचे ठिकाण जर आपल्याला पूर्व दिशेला मिळाले म्हणजे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय उभारणार आहात त्या ठिकाणची आपल्या प्रतिष्ठानचे प्रवेशद्वार दर पूर्व दिशेला आपल्याला मिळाले तर अतिशय उत्तम असेल.

४) कन्या रास – कन्या राशीचे जातक आता इथून पुढे एक समाधानी जीवन जगू लागतील यांच्या जीवनातील संकटाचा काळात समाप्त होणार आहे. प्रयत्न भरपूर करावे लागतील पण प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश देखील आपल्याला तेवढेच प्राप्त होणार आहे. व्यवसाय सुंदर प्रकारे चालणार आहे. आपण व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न आता यशस्वी ठरणार आहेत किंवा जर आपल्याला व्यवसाय मध्ये बदल करायचा असेल एक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करायचा असेल तरी काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

पण एकाच वेळी दोन व्यवसाय उभारू नका कुठलातरी एकच व्यवसाय उभारून आपण काम चालू केले तर निश्चित आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होईल. प्रेम जीवन देखील आनंदाने फुलून येईल कारण शुक्राचे विशेष कृपा बसणार असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. धनसंपदा सुख-समृद्धी या काळात आपल्याला मिळू शकते. प्रयत्नाची परकष्टा जर आपण केली तर निश्चित यशाची शिखर घटना आपण सफल होऊ शकता. कन्या राशीच्या जातकांसाठी रक्षाबंधनापासून सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.अनेक वर्ष आपल्यासाठी प्रेरणादायक आणि यशदायक ठरणार आहेत.

५) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. मित्रांनो आपला संघर्ष कष्ट केलेले आता उपयोगी पडणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल करणार आहात. आपल्याला त्रास देणाऱ्या आपल्या लक्षात येणारे लोक स्वतः येऊन आपले गुणगान गाऊ लागतील. हा काळ असा सुंदर ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला फक्त एकाग्र चित्ताने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

एक आपले ध्येय निश्चित करायचे आणि ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल उचलत जायचे म्हणजे यश प्राप्ती आपल्याला शीघ्र होईल. या काळामध्ये व्यसनापासून आपल्याला दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. जातकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना तर इथून सुरू केली तर निश्चित घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागणार नाही. पौर्णिमा तिथीवर गरजू लोकांना दानधर्म करणे आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते. या काळात केलेले सर्व प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. नोकरीसाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. एकूणच दूर राशीच्या जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होणार आहे.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीचे संकल्प आता पूर्ण होणार आहे. थोड्या थोड्या बहुत अडचणी येऊ शकतात कामात काही अडचण येऊ शकतात.जर आपण प्रयत्न सातत्या ठेवले प्रयत्नामध्ये जर सातत्याने ठेवले तर निश्चित आपल्याला यश प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. आपले स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही. जीवनातील संघर्षा आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या युगाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

वृश्चिक राशीच्या जातकांना जर नोकरीमध्ये बदल करायचा असेल तरी काळ शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील, समस्या आता समाप्त होतील. घरातील ज्येष्ठ मंडळीचे सहकार्य आपल्याला या काळात मिळणार आहे. त्याबरोबर एखाद्या जुन्या मित्राची सला किंवा जुन्या मित्राचे प्रयत्न आपल्या उपयोगी पडू शकतात. जुना मित्र एखादा आपली मदत करू शकतो. त्याच्या मदतीने जीवनामध्ये मोठी प्रगती आपण प्राप्त करू शकता.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांवर शुक्राची विशेष कृपा बसणार आहे. त्याबरोबर गुरुचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. रक्षाबंधनापासून पुढे चमकून उठेल आपले नशीब व्यापारातून भरघोस नफा आपल्याला या काळात प्राप्त होईल.घरामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी पैशाच्या अडचण समाप्त होणार असून भरपूर पैसा कमावण्याचे स्वप्न आपले सरकार होणार आहे.

आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपल्या काळामध्ये करणार आहात. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील यशस्वी ठरणार आहेत. चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *