उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल नारळी पौर्णिमेचा चंद्र ३१ वर्ष खूप जोरात असेल या ७ राशींचे नशीब…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते आणि उद्या नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमा आहे अतिशय महत्वाची पौर्णिमा मानली जाते विशेष करून समुद्रकिनारी राहणाऱ्या बांधवांसाठी हा उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मच्छीमार किंवा कोणी बांधवांसाठी हा उत्सव अतिशय प्रिय उत्सव म्हणून साजरा केला जातो. कोळी बांधव यांच्या आयुष्य समुद्रावर आधारित असते.

संपूर्ण आयुष्य समुद्रात असते त्यामुळे समुद्रदेवता यांची सर्वात प्रिय देवता मानले जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्रदेवतीची पूजा करतात.समुद्राला नाराळ अर्पण करतात यालाच सोन्याचा नारळ अर्पण करणे असे म्हटले जाते. ही पूजा करून वर्षभर जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ नये आणि चांगले मासेमारी व्हावी चांगले धनसंपत्ती मिळावी यासाठी समुद्रदेवतेची पूजा केली जाते. समुद्र देवता ही कोळी बांधवांची एक प्रकारे कुलदेवता असल्यासारखेच आहे.

मित्रांनो समुद्रावर ज्यांचे संपूर्ण जीवन त्यांचे संपूर्ण जीवन समुद्रावर असा अवलंबून असते. त्यामुळे समुद्राची प्रार्थना करतात त्यांच्या जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ नये आणि विशेष म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय पवित्र रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. यावेळी भद्रा असल्यामुळे रक्षाबंधन कधी साजरी करावी किंवा बहिणीने भावाला राखी कधी बांधावी याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक संभ्रम आहे.

त्यामुळे आम्ही तुम्हाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगणार आहोत. मित्रांनो राखी बांधण्यासाठी शुभमुहूर्त दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चार मिनिटांपासून समोर आपण कधीही राखी बांधू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एकतीस ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटापर्यंत आपण राखी बांधू शकता. हा राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानला जात आहे.

संध्याकाळी ०९:०३ मिनिटांनंतर भद्रा काल समाप्त होणार आहे आणि नऊ वाजून चार ते पाच मिनिटांपासून जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर हा काळ अनुकूल मानला जात आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट च्या रात्री नऊ वाजून पाच मिनिटांपासून ३१ ऑगस्ट सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त असेल.

कुलधर्म नारळी पौर्णिमा ही ३० ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी १०:५९ नंतर सुरु होणार असून ३१ ऑगस्ट मध्ये गुरुवारी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमे किती पासून पुढे या राशींच्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ संकटाचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन बहरून येणार आहे. अतिशय सुंदर दिवस त्यांच्या वाट्याला येणार आहेत. पोर्णिमा तिथी पासून पुढे यांचा भाग्योदय घडून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या सात राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी नारळी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल. पोर्णिमा तिथी पासून पुढे आपला भाग्यदोय घडून येण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. मेष राशीचे घातक फार कष्ट असतात हे जिद्दीने चिकाटी निर्माण एका कामाच्या मागे लागतात तेव्हा ते काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाहीत. यश कीर्ती यांना हमेशा प्राप्त होत असते. करण जिद्दी असतात मेहनती असतात पण कधीकधी यांनाही यांच्या जीवनामध्ये अनेक संकटाचा सामना करावाच लागतो. कधी कधी अनुकूल नसतात काळ अनुकूल नसतो.

त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्ती मनासारखी काही होत नाही. अनेक अडचणीचा सामना या नाही करावे लागते पण हे जिद्दीने प्रत्येक संकटाला सामोरे जात असतात त्यांचा हाच स्वभाव यांना जीवनामध्ये यशस्वी बनवत असतो. मेष राशीच्या जातकांसाठी नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय इकडून आणणार आहे. नातेसंबंध आपले मजबूत बनणार आहेत.त्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने चालू असणाऱ्या समस्या देखील समाप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून जीवनामध्ये जर एखादी बिमारी असेल तर ती बिमारी सुद्धा आता कमी होऊ शकते. त्या बिमारीवर योग्य उपचार मिळणार आहेत. प्रतिष्ठा सर्वकाही आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये येणारा काळ पर्वकाळ ठरणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये समृद्धीचे बाहर होणार आहे. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपले अनेक स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगले सुधारणा घडवून येणार आहे.

धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनू शकते. मिथुन राशीचे जातक हे अतिशय बुद्धिमान मानले जातात. पैसा कमावण्याच्या बाबतीत हे फार चतुर मानले जातात. व्यापाराच्या दृष्टीने मानले जातात चांगला व्यापारी मानले जातात तर यांनी ठरवले. यश प्राप्त करू शकतात यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप मोठा असतो. त्यामुळे इथून पुढे आपल्याला जर आपण जिद्दीने चिकाटीने कामे केले तर निश्चित कुठे यश प्राप्त होऊ शकते.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकासाठी नोकरीच्या दृष्टीने येणारा काळ सुवर्णकाळ करणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील किंवा चालू नोकरीमध्ये पगार वाढ होऊ शकते.आपल्या आवडत्या ठिकाणी आपल्या बदली होऊ शकते किंवा बढती योग सुद्धा या काळात बनत आहेत. संततीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल. संतती विषयी रंगवलेले स्वप्न साकार होणार आहेत. जीवन आनंदाने फुल येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती घडून येईल. मनासारखी यश आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राप्त होणार आहे.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येईल. नारळी पौर्णिमेपासून पुढे आपला भाग्योदय घडून येणार आहे. विशेष करून सप्टेंबर महिना आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल करणार आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी पासून पुढे आपल्याला प्रगतीचे संकेत मिळतील.एखादे नवीन काम जर आपल्याला सुरु करायचे असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल करणार आहे. हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला मनासारखे यश प्राप्त होणार आहे. किर्ती मध्ये वाढ होणार आहे.धनसंपत्ती मध्ये देखील वाट दिसून येईल.घरातील वातावरण समाधानी असेल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी यांचा भाग्योदय आता लवकरात घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ पर्वकाळ म्हणून ओळखल्या जाईल. आपले संकल्पना पूर्ण होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणार आहात. मार्गात येणारे सर्वा अडथळे दूर होतील. मानसिक तनाव समाप्त होईल.

आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या योजना सफलवानतील कार्यक्षेत्रामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल.भाग्याचे सात आपले स्वतःचे प्रयत्न आपले कष्ट म्हणून जीवनामध्ये मोठी प्रगती साधणार आहात.नोकरीच्या त्यासाठी काय शुभकाळ आहे.त्याबरोबरच व्यापारामधून आपल्याला चांगला नफा होणार आहे.घरातील वातावरण आनंदी असेल.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ ठरू शकतो. नारळी पौर्णिमेपासून पुढे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. मित्रपरिवार आपली चांगली मदत करेल. आपल्या जुन्या मित्रांची गाठभेट होऊ शकते. जुने मित्राच्या ओळखीने आपले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते.

आर्थिक मजबूत बनणार आहे. आपण ठरवलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेषतः नोव्हेंबर महिन्यापासून तर मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. पण प्रगतीचे संकेत सप्टेंबर महिन्यापासूनच आपल्याला प्राप्त होतील. यशाचा काळ आता जवळच येणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रयत्नांचे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

७) मकर रास – मकर राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येईल. नारळी पौर्णिमेपासून एक सकारात्मक दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास आपण करणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसाय बदलण्याचे किंवा व्यवसायामध्ये बदल घडवण्याची स्वप्न साकारू शकते. छोट्या व्यवसायाचे रूपांतर लवकरच एखाद्या मोठ्या व्यवसायात होऊ शकते.

घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळात होण्याची संकेत आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होईल. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न होतील. सरकारी कामांमध्ये मनासारखे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान आणि यश किर्ती मध्ये वाढ होणार आहे. लवकरच आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. नारळी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *