नमस्कार मित्रांनो.
तुमचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झालाय का? तुमच्या घरात कोणाचा जन्म फेवरळी मेहनत झालाय का? मग हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
पाचशेमात्य संस्कृतीनुसार फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणूनच की कोण जाणे पण फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेली लोकं सुद्धा अतिशय प्रेमळ, भावूक संवेदनशील असतात अस म्हणायला हरकत नाही. फेब्रुवारी महिन्यात जन्मला आलेल्या लोकांच व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षित असते. ही लोकं मन कवडी सुद्धा असतात. म्हणजे कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करतात.
यांच्याकडे वाकचातुर्य असल्यामुळे समोरच्याच मन जिंकण्यात ते पटाईत असतात. अर्थात बोलण्यात पटाईत असतात. सर्व वयोगटातील लोकांची त्यांची सहज मैत्री होते. ही लोक अत्यंत प्रेमळ तर असतातच पण ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ सुद्धा राहतात. परंतु अनेक प्रकारच्या कटू प्रसंगामुळे ते प्रेमाची निवड करताना गंगारून जातात आणि निर्णय घेताना मात्र डळमळीत अवस्थेत असतात.
ते स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वतंत्र उपभोगू देतात. मित्रांनो या लोकांना बाह्य सौंदर्य आवडत नाही. तर मनाचा सौंदर्य आकर्षित करत. संवेदनशील मन चटकन प्रतिक्रिया देत. त्यानुसार ही लोक शिघ्रकोपी सुद्धा असतात बर का. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. परंतु जितक्या लवकर ही लोक रागावतात तितक्याच लवकर शांतही होतात.
मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचा शेअरिंग करत नाहीत हे सुद्धा ते सुद्धा तितकेच खरे आणि त्यामुळे बऱ्याचदा दुःखी असतात. मनातल्या मनात कुढत राहतात.हीच बाब त्यांच्या करिअरच्या आढ सुद्धा येते. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हव तस प्रसंगी बोलून मोकळ व्हायला शिकल पाहिजे.
या लोकांमध्ये कला,तंत्रज्ञान, शिक्षण अशा अनेक गुणांची खाना असूनही ते स्वतःला ओळखण्यात जरा कमी पडतात. परंतु कोणी तर या गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली तर ते आपापल्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात. डॉक्टर, लेखक, शिक्षक, चित्रकार, संगणक तज्ञ, अभिनेता अशा अनेक क्षेत्रात नाव कमवतात. परंतु दिरंगाई हा शब्द यांच्या पाचवीला पूजला असल्यामुळे सगळ्या गोष्टी मिळतात परंतु उशिरा अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांना तुम्ही विश्वास ठेवू त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीही बाहेर येऊ देत नाहीत.
मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. कारण द्वेष, कुरगुडी यांपासून हे लोक पुष्कळ लांब असतात. या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. जुने विचार जोडून नवीन विचार धारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेतल पाहिजे. तरीही याची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही.
फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांना या महिन्यात जन्मलेल्या आणि कर्तुत्व गाजवलेल्या लोकांचा आदर्श समोर ठेवला पाहिजेस. जसं की सुषमा स्वराज,भीमसेन जोशी, जगजीत सिंग,मधुबाला, आशुतोष गोवारीकर ही सगळी लोकं फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली आहेत. इतकंच नाही बर का तर फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांची दानशूर अशी सुद्धा ख्याती असते. कोणी त्यांच्याकडे काही मागितल तर ते लगेच देतात.
अगदी पुढचा मागचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात. गरजवंताला दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. यांना सेविंग गुंतवणूक हे शब्द माहीतच नसतात. याचा अर्थ ही लोक उधळपट्टी करतात अस नाही. तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात यांना आनंद असतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.