नमस्कार मित्रांनो
मित्रांनो जीवनामध्ये सुख सौभाग्य लागण्यासाठी आणि यश प्राप्तीसाठी आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा आणि ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकुलता प्राप्त होते तेव्हा नशीबाची दारे उघडायला वेळ लागत नाही. आणि ईश्वरीय शक्ती चा आधार मानवी जीवनामध्ये सुख समाधान घेऊन येत असतो.
उद्याच्या शनिवारपासून असाच काहीतरी शुभ सकाळ या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर बरसणार असून यांचा भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून यायला वेळ लागणार नाही माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या व्यवसायामध्ये भरभराट राहणार असून आपल्या घर परिवार मध्ये आनंदाची बहार येणार आहे.
आता आपल्या जीवनामध्ये मांगल्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही जीवनात चालू असलेली दुःखाची स्थिती आता बदलणार असून वैभवाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा पूर्ण होतील प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद नक्षत्र श्रावण शुक्लपक्ष दिनांक १७ सप्टेंबर रोजी शुक्रवार लागत आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्य आणि समृद्धीची कारक असून धनाची दाता आहे जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्य जीवनामध्ये कशाचीही कमी राहत नाही.
आणि विशेष म्हणजे याच दिवशी परिवर्तन एकादशी आहे हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे म्हणून हा दिवस अतिशय विशेष फलदायी मानण्यात आलेला आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला परिवर्तन एकादशी असे म्हटले जाते.
मान्यता आहे की परिवर्तन एकादशी ला भगवान विष्णू यांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. भगवान विष्णूची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि समस्या नाहीसे होतात.
पंचांगानुसार या दिवशी सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून शुक्रवार आणि शनिवारी अशी युती होत आहे हा संयोग या राशीचा भाग्यदय घडवून आणणार आहे ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या राशी बरसणार असून आपला भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहे.
मेष राशी- मेष राशी वर माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होणार असून भगवान विष्णू यांची कृपा बरसणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट पाहायला मिळेल.
इथून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळठरणार आहे आपल्या मनात राहिलेल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात मानसिक तान तणावातून मुक्त होणार आहात कार्यक्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
कुटुंबामध्ये सुख समृद्धी समाधान आणि आनंदाची बहार येणार असून कौटुंबिक जीवनामध्ये सुख समाधान मध्ये वाढ होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जेवण आता प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा हे नातेसंबंध सुधारतिल. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असल्यामुळे या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
वृषभ राशी- वृषभ राशि साठी येणारा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा हे एकादशी आणि सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आता आपल्या जीवनात सुरू असलेल्या आर्थिक समस्या समाप्त होणार असून पैशाची तंगी आता समाप्त होणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरणारा आहे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. माता लक्ष्मी च्या कृपेने आपण ज्या कामांमध्ये उतरणार आहात त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. ध्येय प्राप्तीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे.
कर्क राशी- कर्क राशि साठी येणारा काळ अत्यंत सकारात्मक आणि अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आपल्या राशी वर बरसणार असून कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहे.
आर्थिक प्राप्ती साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन आर्थिक योजना बनतिल. नव्या सरकारी नियमांचा किंवा नव्या सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होण्याचे आपल्याला संकेत आहेत. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.
कन्या राशी- कन्या राशि वर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार असून भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी राशीसाठी लाभदायक ठरणार आहे परिवर्तन एकादशी चा प्रभाव आपल्यासाठी सकारात्मक ठरणार आहे.
व्यवहारिक जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापार आला आर्थिक चालना प्राप्त होईल आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
तूळ राशी- तूळ राशी वर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा सकारात्मक प्रभाव भर असणार असून सूर्याचे होणारे राशी परीवर्तन आपल्या राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी खास ठरणार असून मांगल्याचे दिवस येणार आहेत.
करियरमध्ये यश दायक काळाची सुरुवात होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. सोबतच माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनलाभाचे योग बनत आहे. कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे.
जे काम हातात घेणार आहात त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कुटुंबामध्ये आनंद आणि सौभाग्यात वाढ होणार असून व्यवहारिक जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे. मागील काळात अडलेली किंवा बंद पडलेली कामे या काळात पुन्हा सुरू होणार आहे. करियर मध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे करियरमध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी येणारा काळ एखाद्या वरदान समान ठरणार आहे. सूर्याचे हे राशि परिवर्तन आणि परिवर्तन एकादशी चा प्रभाव आपल्या जीवनामध्ये मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभदायक ठरणार आहे मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मन लावून केलेले कोणतेही काम पूर्ण होणार असून यश प्राप्ति च्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे.
आता प्रगतीला वेळ लागणार नाही नव्या उत्साहाने व नव्या जोमाने प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्य आता अचानकपणे कलाटणी घेण्यास सुरुवात करेल व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. उद्योग-व्यवसाय प्रगतिपथावर राहील व्यवहारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
धनू राशी- धनु राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा भरणार असून भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे कामांना गती प्राप्त होणार आहे सोबतच हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या मनामध्ये राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
मिन राशी- मीन राशीसाठी हा काढ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्या राशी वर बरसणार असून आर्थिक रात्रीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहेत.
कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन योजना फळाला येणार आहे आता आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार यायला वेळ लागणार नाही.