या ५ राशी आहेत सर्वात जास्त लकी राशी, १६ ऑगस्ट पासून पुढचे ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

काळ बदलायला वेळ लागत नाही, जेव्हा नक्षत्राची अनुकूलता झाल्यावर मनुष्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून यायला वेळ लागत नाही. मनुष्य जीवन हे ग्रह नक्षत्रा प्रमाणे बदलते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येत असते. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला एक नवा आकार देत असते. मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही कठीण आणि नकारात्मक काळ सुरू असू द्या पण जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकुलता प्राप्त होते. तेव्हा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.

दिनांक १६ ऑगस्ट पासून असाच काही शुभ आणि सकारात्मक काळ या ५ राशींच्या जीवनात येणार असून १६ ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. दिनांक १६ ऑगस्ट रोजी ग्रहांचे राजा सूर्य हे राशि परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला आत्म्याचे ग्रह मानले गेले आहे.

सूर्य हा मानसन्मान व पद प्रतिष्टाचे कारक ग्रह मानले जातात ते ऊर्जेचे दाता आहे तसेच १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशी मध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य हे सिंह राशीचे स्वामी आहे. संपूर्ण वर्षानंतर सूर्य आपल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य हे स्वतःच्या राशीमध्ये येऊन आणखी मजबूत बनणार आहे.

सूर्य आणि गुरु एक दुसऱ्यांच्या समोरासमोर राहणार आहे. म्हणून हा एक अतिशय दुर्लभ असा योग बनत असून या संयुगाचा प्रभाव संपूर्ण ५ राशींवर सकारात्मक पडणार आहे. सूर्याचा हा राशि परिवर्तन या ५ राशींचे भाग्य घडवून आणू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना काय प्राप्त होणार आहे.

मेष राशी- सर्याचे होणारे हे राशि परिवर्तन मेष राशि साठी विशेष फायदेमंद ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली प्रत्येक अडचण आता दूर होणार आहे. उद्योगधंदे च्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार असून विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने हे गोचर शुभ ठरणार आहे.

आपल्या मनातील नकारात्मक विचार पूर्णपणे दूर होणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती होणार आहे . जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे. या काळात आत्मविश्‍वासा मध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवना विषयी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. रागावर नियंत्रण ठेवून शांतचित्ताने काम केले तर यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

मिथुन राशी- मिथुन राशीवरवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या सहज आणि पराक्रम मध्ये वाढ दिसून येईल. करियर मध्ये अतिशय सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नातेसंबंध सुखाचे होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे.

सिंह राशी- सूर्याचे आपल्या राशीत होणारे हे आगमन आपला भाग्यदय घडवून आणू शकते. सूर्याचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी राज योग घडवून आणत आहे. आता कामात येणारे अडथळे दूर होणार असून यशप्राप्तीला सुरुवात होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपल्या व्यक्तिमत्वात तेज निर्माण होईल. प्रेम जीवनात सुधारणा घडून येणार आहे. उद्योग धंदा व कार्यक्षेत्रातून आपल्याला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

तूळ राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष फायदेमंद ठरणार आहे. आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत, तसेच कार्यक्षेत्रातील कामाला चालना प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी शुभयोग ठरत आहे राजकीय दृष्ट्या हा काळ आपल्या राशीसाठी फायद्याचा ठरत आहे. राजकारणामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ येणार आहे. प्रगती आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होतील.

वृश्चिक राशी- सूर्याचे होणारे हे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. नाते संबंधात आलेला दुरावा मिटणार असून नातेसंबंध मधुर बनतील. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नव्या कामांची केलेली सुरुवात लाभदायक ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार असून आपल्या मानसन्मानात आणि किर्तीमध्ये वाढ होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *