नमस्कार मित्रांनो.
अक्षय तृतीया यावर्षी अक्षय तृतीया १४ मे शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवसाची खूप मोठी मान्यता असते, या दिवशी खूप मोठा शुभ मुहूर्त असतो असे मानले जाते की साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असतो. या दिवशी पूजा पाठ केली जाते तसेच या दिवशी खरीदारी केली जाते.
या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला. हा उपाय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक तांब्या पाणी ठेवायचे आहे. यातून तुमचे घरातले सगळे दुःख संकट कायमचे दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. आता हा तांब्या कोणता?
तर तुम्ही स्टीलचा तांब्या घेऊ शकतात किंवा तांब्याचा तांब्या घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे साफ पाणी घ्यायचे आहेत आणि हा उपाय तुम्ही सकाळी म्हणजे १४ मे च्या दिवशी दुपारच्या १२ वाजेच्या आतच तुम्हाला करायचा आहे.
यासाठी तुम्ही एक तांब्या पाणी घेऊन तुमच्या देवघरात
बसायचे आहेत आणि तुळशीचे एक किंवा दोन पान घ्यायचे आहेत. त्यानंतर तांब्या आपल्या देवघरात ठेवायचा आहे. कुठेही ठेवू शकता देवघरात आणि त्यानंतर त्या तांब्यामध्ये १ किंवा २ तुळशीचे पान टाकायचे आहेत.
त्यानंतर हळद-कुंकू अक्षता त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे. आमच्या घरातून सगळे दुःख संकट, समस्या अडचणी कायमच्या नष्ट होऊ दे. बस एवढेच बोलायचे आहे आणि नमस्कार करून तिथुन उठायचे आहे.
त्यांनंतर तो तांब्या तिथेच देवघरात राहू द्यायचा आहे. पूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर तो ताब्या देव घरायच राहू द्यायचा आणि दुसर्या दिवशी म्हणजे १५ मे च्या दिवशी तुम्हाला तो तांब्या तिथून उचलून घ्यायचा आहे आणि ते पाणी तुळशी मध्ये टाकायचे आहे.
हो तुमच्या घरात, घराबाहेर तुळशी असेल तुळशीवृंदावन असेल तर त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकतात किंवा तुळशी नसेल तर कोणत्याही झाडाला कोणत्याही रोपाल तुम्ही ते पाणी टाकन शकता. यामुळे घरातील दुःख दूर होतील.
जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.
टीप : वर दि-लेली माहि-ती सा-माजिक आ-णि धार्मिक मान्यते-च्या आ-धारावर दि-लेली आहे. या-मागे कोणतीही अंध श्रद्धा प-सरवण्याचा किंवा त्यास वा-ढ देण्या-चा उद्देश्य नाही. त्या-मुळे कोणी-ही त-सा गैरस-मज करून घेऊ नये.