नमस्कार मित्रांनो.
जर घरामध्ये कोणाचेही वादविवाद होत असतो किंवा भांडण चिडचिड होत असते. त्या घरामध्ये शांतता नसते, आनंद नसतो. आणि अशा घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही, देवांची कृपा होत नाहीत. म्हणून कोणत्याही घरामध्ये वाद विवाद होणे ते कधीही चांगले नसते.
परंतु ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसेल त्या घरात गरिबी आणि दारिद्रय येत असते. म्हणून पती-पत्नीने कधीही भांडू नये असे सांगितले जाते कधीही वाद करू नये. एकाने तरी शांत राहावे. ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसेल सारखे वाद होत असतील किंवा दोघांमधून कोणीतरी खूप चिडचिड करत असेल. तर करावा हा सोपा उपाय या उपायाने चिडचिड बंद होते. पटत नसेल तर पटायला लागते. वाद विवाद बंद होतात भांडण होत नाही.
खास करून दोघांमध्ये समाज निर्माण होत असते. तुम्हालाही अस वाटत की आपल्या घरामध्ये भांडण होतात पती-पत्नी नसेल. तर दुसरे कोणाचे भांडण होतात किंवा कोणीतरी घरात चिडचिड करते किंवा घरात दोन लोकांचे वाद होतात किंवा पती-पत्नीचा वाद होतात. तर तुम्हीही हा उपाय नक्की करा त्याने लगेच परत जाणवतो.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त संध्याकाळी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे. ते पाणी स्वामी समर्थांच्या समोर किवा आपल्या देवघरात ठेवायचे आहे. आणि एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र जर तुम्ही गुगल वर तारक मंत्र टाकला तारक मंत्र हे नाव टाकलं तर मराठी मध्ये तारक मंत्र लगेच मिळतो.
रोज संध्याकाळी तारक मंत्र एक ग्लास पाणी ठेवून तुम्हाला बोलायच आहे. तारक मंत्र बोलून झाल्यानंतर ज्या ही दोन लोकांचे भांडण होते किंवा पती-पत्नीचे पटत नसते किंवा दोन्ही व्यक्ती चिडचिड करत असतात. त्याला ते पाणी प्यायला द्यावे. पती-पत्नीचे पटत नसेल तर दोघांनी थोडे थोडे पाणी प्यावे.
जर कोणाला शं का होईल की हे कसले पाणी आहे, हे पाणी का देत आहे? तर याचा सरळ उपाय आहे की आपले सगळ्यांचे ही पिण्याचे पाणी असते किंवा बॉटल असतात. कुठेतरी पाणी आपण पिण्याचे भरून ठेवतो. त्यामध्ये ते पाणी मिक्स करायचे. ते ग्लासातले पाणी त्यात टाकून द्यायचे. म्हणजे सगळेच लोक ते पाणी पितील आणि कोणाचीही चिडचिड होणार नाही. सगळ्यांच्या आपआसामध्ये पटायला लागेल. वादविवाद होणार नाही.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.