नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो स्वामींच्या या चार मंत्रांचा एक एक माळ जप रोज केल्याने स्वामींच्या अनुभव येतो आणि सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो स्वामींच्या सेवेत खूप शक्ती असते. स्वामींच्या एक एक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की, आपल दुःख आपला आजारपण आपल्याला ज्या ही अडचणी आहेत. ज्याही आपल्या आयुष्यात जीवनात संकट आहेत. ते दूर करू शकतात. फक्त आपण आत्मविश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने ती सेवा आणि तो मंत्र जप करायला पाहिजे.
ज्याचा जप तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस फक्त चार माळ एका मंत्राची एक माळ असं चार मंत्रांची चार माळ जप तुम्ही केला तुम्ही ज्या ही देवाची ज्या ही गुरूंची सेवा करत असाल ती सेवा तर कराच पण त्यासोबत चार मंत्रांचा जप सुद्धा चार माळ करा.
बघा काही दिवसातच काही अडचणी जे ही संकट जाहीर समस्या तुमच्या घरात तुमच्या जीवनात आहे. त्या हळूहळू दूर व्हायला लागतील फक्त या चार मंत्रांमुळे हे चार मंत्र स्वामींच्या अष्ट नामावली मधले सिद्ध आणि चमत्कार आणि शक्तिशाली मंत्र आहेत.
मित्रांनो नक्की जाणून घ्या हे मंत्र हे लिहून ठेवा आणि तुम्ही जेव्हा माळ करायला बसाल तेव्हा या चार मंत्राचा जप एक एक माळ देवघरात समोर बसून अगरबत्ती दिवा लावून श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्ही करायला विसरू नका. आता हे मंत्र कोणते ते मंत्र काही असे आहेत.
१) ||ओम दिगंबराय नमः || २) ||ओम आजानुबाहवे नमः ||
३) || श्री स्वामी समर्थ || ४) || श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ||
मित्रांनो हे सिद्ध चार शक्तिशाली मंत्र जप तुम्ही दररोज करायला विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.