नमस्कार मित्रांनो.
पलंगावर बसून जेवण करणे किंवा विरुद्ध दिशेला बसून जेवण करण्याचे काय परिणाम होतात. त्यामुळे काय नुकसान होऊ शकत. हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला प्राचीन धार्मिक शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. सात्विक आहार हा मन आणि तन शुद्ध ठेवत. अन्न हे पूर्णब्रह्म मानले आहे.
त्यामुळे भुकेचा आदर ठेवून जितके अन्न खायचे आहे तितके त्यांना घ्यावे. तसेच काही नियमांचे पालन करून जेवण ग्रहण करायला हवे. भौतिक लोक जेवणाचा नियम पाळत नाहीत . ज्याला जिथे जागा मिळते तिथेच तो जेवायला बसतो. उभे राहून सुद्धा जेवण करतात. अन्नाचा मान राखत नाहीत. परंतु हे सर्व काही चुकीचा आहे. आपली भारतीय संस्कृती नेहमीच चांगल शिकवते. त्यामुळे आपले शरीर निरोगी व सुंदर बनते.
अन्न स्वयंपाक घरात तयार केले जाते. परंतु अन्न स्वयंपाक घरातच खाल्ले पाहिजे. कुटुंबाने एकत्र बसून भोजन करावे. वेगळे जेवण केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता निर्माण होत नाही. सकाळी आणि सायंकाळी जीवनाचा नियम आहे. धर्मग्रंथा नुसार एक वेळ जेवणार्या योगी आणि दोनदा जेवणाऱ्याला भोगी म्हणतात. अन्न नेहमी पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून खावे.
वेद दक्षिण दिशेला तोंड करून खाल्लेले अन्न ग्रहण करतो आणि पश्चिम दिशेला गेलेले अन्न खाल्याने रोग वाढतो. जेवण करताना कोणत्याही प्रकारच्या समस्येवर चर्चा करू नका. आसनावर बसून भोजन करावे. जेवताना गप्प बसने फायदेशीर आहे. जेवण जेवणाच्या खोलीतच दिले पाहिजे. जेवताना चेहरा दक्षिण दिशेला नसावा.
पाण्याचा ग्लास नेहमी उजव्या बाजूला ठेवावा. अंगठ्या सह चारही बोलते एकत्र करून अन्न खावे. अन्न आनंदाने खा आणि पूर्णपणे चावून खा. जेवनात स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या. उरलेले अन्न घेऊ नये . त्यामुळे आजारांना जन्म मिळतो. मानवासाठी तीन तासापेक्षा जास्त शिळे अन्न खाऊ नये. ते प्राण्यांना खाऊ घालावे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर लगेच टॉयलेट धावणे चालणे इत्यादी करू नये.
जेवणानंतर दिवसभर फिरणे आणि पाऊले चालणे डाव्या बाजूला झोपणे त्यामुळे अन्नपचनास मदत होते. जेवणानंतर एका तासाने गोडधोड आणि फळे खाल्ल्याने अन्नपचनास मदत होते. आपल्या शास्त्राचा आदर ठेवून अन्नग्रहण करणे ही आपली संस्कृती आहे.
तसेच आपला मानसिक शारीरिक स्वास्थ्य मजबूत स्थिर ठेवण्यासाठी हे खूप उपयोगी ठरेल. त्यामुळे या नियमांचे पालन करणे फार मोठे काम नसून पूर्ण शरीराला स्वास्थ ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभकारक ठरेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.