संकष्टी चतुर्थीला “या” गोष्टी नक्की करून बघा. गणपती बाप्पा होतील खुश.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता. ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी सुटतील. काय आहे ते उपाय चला जाणून घेऊयात. मित्रांनो संकष्टी चतुर्थीला असे काही उपाय करायला सांगितले जातात जे केल्यामुळे आयुष्यात प्रगती होते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. या दिवशी लोक अथर्वशीर्षाची आवर्तन करतात. या दिवशी विधी पूर्व गणेश पूजन केले जाते. मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून गणरायाला साकड घातले जात. संकष्टी चतुर्थीला करायचे उपाय आता बघूया.

१) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळजी पूजा करावी. गोशालीमध्ये दान द्याव. या उपायाने घरात धन धान्याची कमतरता भासत नाही.
२) या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, कच्चे धान्य किंवा कपडे दान करावे. यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात.

३) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना तुम्ही लोण्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तुम्ही म्हणाल गणपती बाप्पा साठी संकष्टी चतुर्थी आणि मध्ये श्रीकृष्णाला लावण्याचा नैवेद्य का दाखवायचा तर तुमच्या माहितीसाठी सांगते यशोधने सुद्धा श्रीकृष्णाच्या खोड्या कमी व्हावे म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होत वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. घरात सकारात्मक शक्ती वाढते. संकष्टीला भगवान श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र सुद्धा अर्पण केले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात प्रगती येते. मानसन्मान वाढतो.

४) संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गाई बरोबरच वासराची पूजा आणि सेवा करावी. त्यामुळे आपल्या मुलांना आजार होत नाही. त्यांचा आरोग्य चांगल राहत.

५) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्वशीर्ष म्हटल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अथर्वशीर्ष वाचाव. आता जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. ऐका ना मात्र मन लावून एका. कारण गणपतीला अथर्वशीर्ष खूप प्रिय आहे. अथर्वशीर्षामुळे मनाला खूप शांतता मिळते. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील अथर्वशीर्षाचा पाठ नियमित करावा.

६) मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सव्वा किलो मूग डाळ उकडून त्यात तूप आणि साखर घालून हा पदार्थ गाईला खायला द्या. असे केल्याने कर्ज संबंधित त्रास दूर होतात. लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा आहे. तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा. तोपर्यंत तुमचा पैसे फिटत नाही. पायावर विश्वास ठेवा आणि गणरायावर विश्वास ठेवा हा उपाय श्रद्धाभक्ती अंतकरणाने करा.

७) संकष्टी चतुर्थीला गणपतीला दुर्वा नक्की अर्पण करा.
८)मोदकांचा नैवेद्यही दाखवा. मोदकाचा निमित दाखवू शकत नसाल तर बुंदीचे लाडू गणपती बापाला आवडतात. ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यातला कोणताही उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला अकरा आणि गणपती बाप्पाची कृपा मिळवा. गणपती बाप्पा मोरया.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *