दिनांक ३ जून वटपौर्णिमा या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वटपौर्णिमा ही सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानले जाते. पौर्णिमेची तिला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्या दिवशी पवित्रा नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या व्रत धन समृद्धी सलता यश कीर्ती प्रधान करत असते या स्थितीवर आता लक्ष्मीची पूजा आराधना करणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे माता लक्ष्मी अतिशीग्रह प्रसन्न होत असते.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा संपूर्ण चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे चंद्राचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रभाव पडत असतो. चंद्र जेव्हा कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असतो. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या पौर्णिमा स्थितीला वटपौर्णिमा स्थिती असे म्हटले जाते किंवा या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.

या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी व्रत उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी भगवान विष्णूच्या सत्यनारायण पूजा केली जाते. त्या दिवशी सत्यनारायण कथनाचे ऐकण्याचे विधान आहे आणि सोबतच रात्रीला माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये धनसंपत्तीची प्राप्ती होत असते.

पोर्णिमा स्थितीवर जो कोणी भक्त चंद्राची पूजा करतो. त्याच्या कुंडलीमध्ये चालू असणारा चंद्रदोष दूर होतो. अशा सर्वच पौर्णिमा स्थिती महत्त्वपूर्ण मानले जातात. पण ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यावेळी येणारी पौर्णिमा या काही भाग्यवान दातकांसाठी अतिशय शुभ ठरण्याची संकेत आहेत. ज्येष्ठ पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाने सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

मित्रांनो या दिवशी दोन दिवसांची पौर्णिमा स्थिती येत आहे. त्यामुळे वटसावित्री पौर्णिमा ही ३ जून रोजी साजरी होणार आहे. ज्येष्ठ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ जून रोजी सकाळी ११:१८ मिनिटानंतर पोर्णिमा कितीला सुरुवात होणारा संधी दिनांक ४ जून सकाळी ९:११ मिनिटापर्यंत पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ राशींसाठी आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशी वरवटपौर्णिमेचा अतिशय शुभ परिणाम दिसून येत आहे. पौर्णिमेपासून पुढे आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता करिअरमध्ये प्रगतीच्या नवी संधी उपलब्ध होतील. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक ऊर्जा दिशा प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नाते संबंधांमध्ये आलेला दुरावा आता मिटणार असून नातेसंबंध मजबूत आणि मधुर बनणार आहेत.

२) वृषभ रास- वटपौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. समृद्धीने आपले जीवन समृद्ध बनाणार आहे. मित्र परिवारामध्ये चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. समाजामध्ये नावलौकिक वाढणार आहे. शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपण बनवलेल नव्या योजना लवकर पूर्ण होतील. उद्योग व्यापारच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय निमित्त काही लांबचे प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. व्यवसाय निमित्त केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. स्वतःच्या क्षमतेचा आपण भरपूर प्रमाणात उपयोग करून मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना सफल बनणार आहेत. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ सुंदर ठरणार आहे. नोकरी विषय आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळेल. त्यामुळे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांवर वटपौर्णिमेचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. आपल्या मनामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. नवी प्रेरणा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण दूर होणार असून घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. समाजामध्ये मान सन्मान आणि नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी इथून पुढे येणारा काळ सुखाचा जाणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. सकाळ प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. भाग्य आपल्याला आता मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे ज्या दिशेने मार्गक्रमण कराल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाचे दिवस येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार उपलब्ध होणार आहेत.

६) मकर रास- कर राशींच्या जातकांसाठी पौर्णिमेपासून पुढे आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे समस्या आता समाप्त होतील. आपल्या प्रियकराची साथ मिळणार आहे. स्वतःच्या वाणीचा आपण आता सुंदर उपयोग करणार आहात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होणार आहे.

या काळामध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यामध्ये सफल ठरणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे समस्या आता समाप्त होतील. पती पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. सासरच्या मंडळींकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

७) कुंभ रास- कुंभ राशींच्या जातकांसाठी पौर्णिमेपासून पुढे आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास करणार आहात. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. स्वतःच्या शब्दांचा चांगला उपयोग करून लोकांची मने जिंकणारा आहात.

क्षेत्रामध्ये सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. जीवनामध्ये आलेला दुरावा आता मिटणार असून नातेसंबंध आता मजबूत बनणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *