१९ मे वैशाख अमावस्या शनि जयंती ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या कितीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वैशाख अमावस्या स्थिती ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या दिवशी कर्मफलाचे दाता शनिदेव यांची जयंती असते. धार्मिक मान्यतेनुसार या अमावस्येच्या दिवशी शनि देवांचा जन्म झाला होता. ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देवांना अतिशय महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो भगवान शनि देवाच्या नावाने प्रत्येक जण थरथर कापत असतो.

पण मित्रांनो असे नाही शनि हे फक्त कर्णफुलाचे दाता असून ते प्रत्येकालाकारमा नुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म आहे तसे त्याला फळ प्राप्त होत असते. शनि जयंती दिवशी शनीच्या साडेसाती पासून किंवा दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यादिवशी शनि देवांच्या नावाने इयत्ता शक्ती दान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

शनि देवांची पूजा करताना काळे वस्त्र घालून करणे शुभ मानले जाते. बरोबर शनिच्या साडेसाती पासून बचाव होण्यासाठी या दिवशी काळे तीळ काळे उडीद लोखंड मोहरीचे तेल हे दान करण्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यादिवशी गरजू लोकांना अन्नदान करण्यात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात.

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनि देवांची साडेसाती चालू आहे. अशा लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणे विशेष शुभ मानले जाते. भगवान शनिदेव प्रसन्न तर व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व बाधा यातना दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपण या दिवशी शनि देवाची विधी विज्ञान प्रयोग पूजा अर्धना केल्यास दर्शनी ची कृपादृष्टी प्राप्त होण्यास मिळत नाही.

येणाऱ्या काळामध्ये अशाच काहीशा भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार असून यांचा भागात घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो वैशाख कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक १८ मे रोजी रात्री ९:४४ मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणार असून, दिनांक १९ मे रोजी रात्री९:२४ मिनिटा नंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

अमावस्यापासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीचे जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. वैशाख अमावस्येपासून नशिबाला एक नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी अडचणी समस्या आता समर्थ होणार आहेत. आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने आर्थिक क्षमतेमध्ये मोठी सुधारणा दिसून येईल.

नोकरीच्या क्षेत्रामध्ये आता निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. आडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. शनि देवांच्या आशीर्वादाने संपूर्ण आपले भाग्य. जीवनामध्ये चालू असणारा दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे. प्रेम जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण बदलणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची आपल्या जीवनात सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

इथून पुढे आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करून घेऊन जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या योजना साकार बनणार आहेत. मनाला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये एक नव तेज निर्माण होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून शनि देवांच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. शनि देवांच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकता. अध्यात्म्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

४) तुळ रास- तूळ राशींच्या जातकांवर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने भाग्य मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अनेक दिवसांच्या आलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यवसायामध्ये मोठी प्रगती दिसून येईल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. यश कीर्ती पदप्रतिष्ठा मानसन्मान यांमध्ये वाढ होणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे समाप्त होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने आपले सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. आपण योजलेल्या योजना साकार बनतील. नवीन कामाची केलेली सुरुवात लाभकारी ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी चालून आपल्याकडे येतील.

स्वतःच्या क्षमतेवर एखादे मोठे काम पूर्णपणे करून दाखवणार आहात. घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल. भाऊबांदकी की मध्ये चालू असणारे वादविवाद आता समाप्त होणार आहेत. मित्र सहकाऱ्यांची आपल्याला चांगली मदत प्राप्त होणार आहे.

६) धनु रास- धनु राशींच्या जातकांवर अमावस्या अतिशय प्रभाव दिसून येईल.शनि जयंती पासून चमकेल आपले भाग्य. मोठी प्रगती जीवनामध्ये घडवून येण्याचे संकेत आहेत. मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक दृष्टीने काळा अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीची नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील.

शनि देवांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणारे एखाद्या खटल्यातून आपल्याला शुभ निकाल भेटू शकतो. स्वतःच्या वाणीचा आपण भरपूर प्रमाणात चांगला उपयोग करणार आहात. एकूणच धनु राशींच्या जातकांवर शनी देवांची विशेष कृपा बरसणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *