सकाळी उठल्याबरोबर या ५ वस्तू चुकूनही पाहू नका संपूर्ण कुटुंब होते भिकारी..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सकाळच्या वेळी ही सकारात्मकने भरलेली अशी शुभ मानले जाते तर मित्रांनो अशा या शुभ सकाळच्या वेळीस तुम्ही काही वस्तू पाहिल्यास तर तुमच संपूर्ण दिवस हा अशुभ जातो.तसेच घरामध्ये पैसाही राहत नाही.तरी या अशा शुभ सकाळच्या वेळीस तुम्ही कोणत्याही अशुभ गोष्टी किंवा वस्तू पाहयाच्या नाहीत. ज्यामुळे तुमच्या जीवनावर खुपच नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि अडचणीचा देखील तुम्हाला सामना करावा लागू शकतो.

तर मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या हाताचे दर्शन घेऊ शकता.आपल्या हातामध्ये माता लक्ष्मी,माता सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो असे मानले जाते.तसेच मित्रांनो ‌तुम्ही उठल्याबरोबर आपल्या आई-बाबान नमस्कार करू शकता.म्हणजे आई बाबाच्या चरणामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते.

त्यामुळे आई वडीलांना नमस्कार सकाळी उठल्यावर केला तर खुपच उत्तम आहे.तर मित्रांनो अशा या शुभ सकाळच्या वेळेस तुम्ही अशुभ वस्तूंचे दर्शन अजिबात घ्यायचे नाहीत. मित्रांनो तर त्या अशुभ वस्तू कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊयात.

१) उलटी पडलेली चप्पल –
मित्रांनो तर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर उलटी पडलेली चप्पल असेल तर त्या चप्पलेकडे तुम्ही अजिबात पाहयचे नाही.

२) कोळ्यांची जाळी –
तसेच मित्रांनो कोळ्यांची जाळी देखील असतात.जर या कोळ्याच्या जाळीचे दर्शन देखील आपण सकाळी उठल्याबरोबर कराचे नाही.कारण हे खुपच अशुभ मानले जाते.

३) तसेच अनेक स्त्रियांना अशी सवय असते की उठल्याबरोबर भाजी चिरायचे.म्हणजे एखाद्या धारदार शस्त्राने म्हणजेच विळी असेल, चाकू असेल अशा शस्राचे दर्शन आपण सकाळी उठल्याबरोबर कराचे नाही.हे आपल्यासाठी खुपच अशुभ मानले आहे.

४) तसेच मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर रिकामे पॉकेट कधीच पाहू नये.म्हणजे एखाद्याकडे रिकामे पॉकेट असते. म्हणजेच या पॉकेटामध्ये कोणत्याच प्रकाराच्या वस्तू किंवा पैसा नसतो. असे रिकामे पडलेले पॉकेटाचे दर्शन तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कराचे नाही.कारण यांचा खुपच नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो.

तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये जर एखादे रिकामी तिजोरी असेल म्हणजेच त्या तिजोरीमध्ये पैसे नसतील तर अशी तिजोरी देखील तुम्ही सकाळी उठल्याबरोबर उघडायचे नाही.कारण हे आपल्या सुखमय जीवनात अडचणी निर्माण करू शकते.त्यामुळे रिकाम्या म्हणजे ज्या तिजोरी मध्ये पैसे नाहीत.अशा रिकाम्या तिजोरीचे दरवाजे देखील तुम्हाला स,काळी उठल्याबरोबर उघडायचे नाही.

५) तसेच मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर कधी आपल्या कुटुंबीयांना बरोबर किंवा आपल्या शेजारच्या बरोबर भांडण होऊ नये असे कोणतेही प्रकारचे काम करायचे नाही किंवा आपल्या तोंडातून कोणत्याही प्रकारचा अपशब्द बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे.कारण सकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते.त्यामुळे सकाळच्या वेळेस भांडण अपशब्द याचा वापर करणे टाळावे.

६) तसेच मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर कोणत्याही गर्विष्ठ असणाऱ्या पुरुषाचे आपण दर्शन घ्यायचे नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला खूपच गर्वपणा असतो.त्याचे वागणे असेल तर अशा पुरुषांचे दर्शन देखील तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर घ्यायचे नाही.

तर मित्रांनो अशा काही ज्या गोष्टी होत्या त्या जेणेकरून तुम्ही सकाळच्या वेळी बघणे टाळायचे आहे.जेणेकरून कोणताही वाईट परिणाम आपल्या जीवनावर होणारा नाही.या जर गोष्टी तुम्ही जर पाहिल्या किंवा केल्या तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर होतो.त्यामुळे मित्रांनो या गोष्टींच्या वस्तूंच दर्शन तुम्ही सकाळच्या वेळेस अजिबात करू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *