श्री स्वामी समर्थ
दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी उठल्यावर हे एक काम करा. लक्षमीचा वास तुमच्या घरात होईल.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसर्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमा पर्यंत म्हणजे हे दोन-तीन दिवस असतात. या दोन-तीन दिवसांमध्ये रोज सकाळी उठून हे एक काम करायचे आहे. अशी मान्यता आहे की, दसऱ्या पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा वास पृथ्वीवर असतो, आपल्या घरात असतो.
खास करुन लक्ष्मी मातेचे तर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे आहे आणि यासाठी आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर कोणतेही काम न करता सगळ्यात आधी हे काम करायचा आहे.
म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे तरी करा आणि काहीच न खाता न पिता तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. हे पहिले काम आहे.
त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार केल्यानंतर तुम्ही अर्ग नाही सुद्धा दिल, जल अर्पित नाही सुद्धा केल, तरी तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्य देवाला नमस्कार करा. नमस्कार करून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात मुख्य काम करायचे आहे ते म्हणजे तांब्याभर पाणी घ्या आणि ते पाणी तुळशी मध्ये टाका.
तुळशी मध्ये टाकताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र ११ वेळा तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. ओम विष्णुप्रियाय नमः ओम विष्णुप्रिया नमो नमः तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी बोलायचा आहे.
सगळ्यात आधी सूर्याला नमस्कार करायचा किंवा जल अर्पण करायचे आणि त्यानंतर तुळशीमध्ये पाणी टाकताना हा मंत्र बोलायचा. तर त्यापासून दसऱ्याच्या दुसऱ्या हे काम दसऱ्यापासून दसऱ्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवसापासून सुरू करा.
कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा आणि तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत न करता तुम्ही कायम स्वरूपी दिवाळीपर्यंत किंवा एक-दोन महिने किंवा कायमस्वरूपी सुद्धा केल तरी याने लाभ तुम्हालाच होणार आहे.
तुळशीमध्ये आपण पाणी टाकताना ओम विष्णुप्रियाय नमः हा मंत्र बोलला तर तुळशी आपल्या घरात कायमस्वरूपी चांगल्या गोष्टी सकारात्मकता नांदू देते आणि कधीच वाईट शक्तीना प्रवेश करू देत नाही. तर नक्की हे काम तुम्ही रोज सकाळी करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
दररोज आम्ही नवीन आणि आपल्या आवडीस येईल अशी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आपणास जर आमचा हा प्रयत्न आवडला तर आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद