नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मनुष्य जीवन हे गतिशील असून मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रहदशेप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार पहावयास मिळतात. ग्रह नक्षत्राच्या होत असलेल्या स्थितीत एका मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असतो आणि त्यातच ईश्वरी शक्तीचा प्रभाव मानवी जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतो.
जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट संघर्ष पूर्ण काळ असुद्या. जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो. तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येतो आणि प्रगतीच्या काळाची सुरुवात होते. मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
आज मध्यरात्री नंतर अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या काही खास राशिच्या जीवनात होणार असून माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने यांचे नशिब चमण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल घडवून आणणारा काळ ठरणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे नाश होणार आहे.
मागील काळात आपण अनेक अडचणीचा सामना केला आहे अनेक दुःख भोगले आहेत, अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या हिमतीने आपण परिस्थितीचा सामना केला आहे. पण इथून आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशिर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहे.
दुःखाची अंधारी रात्र संपवून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे, आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
आज मध्य रात्री नंतर जेष्ठ कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक २ जुलै रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हे सुख सौभाग्य आणि धनसंपत्तीची दाता असून वैभव सुखाची ऐश्वर्याची दाता आहे. ज्यांच्य वर महालक्ष्मीचा आशीर्वाद बरससतो, अशा लोकांना यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
ज्यांच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो. अशा लोकांच्या जीवनात कशाचीही म्हणून कमतरता राहत नाही. आज मध्यरात्रीपासून आपल्याही जीवनात अशाच काहीशा शुभकार्याची सुरूवात होणार असून सुख, समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न असते त्यांना सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पंचांगानुसार हा दिवस या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
कार्य क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणारा असून नव्या व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. कामात येणारे विघ्न दूर होतील, आर्थिक प्रगतीच्या अनेक शोध आपल्यासाठी उपलब्ध होणार असून कमाई मध्ये अनेक पटीने वाढ होणार आहे. परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट पाहायला मिळेल.
हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार असून आपल्या मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी वर असणारी आपले श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. आपण ज्या राशी बद्दल बोलत आहोत त्या पुढील प्रमाणे- मेष, कुंभ, मिथुन, वृश्चिक, मीन.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.