नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला अतिशय महत्त्व प्राप्त आहे चतुर्थी तिथे महत्वपूर्ण मानली जाते. चतुर्थीच्या व्रत हे सर्वात श्रेष्ठ वृत्त मानले जाते. धार्मिक मानेतून फार चतुर्थी तिथीवर व्रत उपास केल्याने श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते. भक्तांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य करतात सुख सौभाग्याची प्राप्ती होत असते. आर्थिक उन्नती होत असते आणि सोबतच जीवनामध्ये आलेले सर्व प्रकारचे दुःख सर्व प्रकारचे संकट दूर होत असतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अतिशय शुभ मानले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात.
एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्णा पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. पण यावेळी येणारी चतुर्थी तिथी ही अतिशय महत्त्वाची मान्यता आहे. या चतुर्थी तिथीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. शिवयोगावर चतुर्थीची वरात होणार आहे शिवयोगावर भगवान श्री गणेशाची पूजा होणार आहे.
चतुर्थीचा दिवस हा पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. गणपती बाप्पाची पूजा आराधना केली जाते आणि सोबतच शुभ योगावर कार्यामध्ये सिद्धीची प्राप्ती व्हावी. शुभ कार्यामध्ये सिद्धीची सिद्धी प्राप्तीचे मनोकामना केली जाते धार्मिक मान्यता आहे की चतुर्थीचे व्रत करून भगवान गणेशाची पूजा आराधना केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख सर्व प्रकारचे संकट दूर होत असतात.
मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय दैवत मानलेले आहेत. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्याअगोदर श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे गणेश भक्त हे बुद्धीचे दाता सौभाग्याची कारक मानले जातात. ज्या लोकांच्या जीवनावर श्री गणेशाची कृपा असते अशा लोकांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. गणपती बाप्पा जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झुळ भरल्याशिवाय राहत नाही.
यावेळी येणारी करत चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी या काही भाग्यवान लक्ष्मीच्या जातकांसाठी अतिशय शुभदायी ठरणार आहे. यांच्या जीवनामध्ये राजयोगाची संकेत आहेत त्यांच्या जीवनातील दुःख यातना दारिद्र्य पूर्णपणे समाप्त होणार आहे. चतुर्थी तिथीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी शुक्र ग्राहक राशी परिवर्तन करणार असून शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि चतुर्थी तिथीच्या दिवशी शिवयोग परियोग निर्माण होत आहे.
त्यामुळे या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख सौभाग्याची निर्मिती होणार आहे. यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार आहे.शुक्राच्या कृपेने यांच्या भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवन आनंदित राहणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली रास यांनी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर गणपती बाप्पाची विशेष कृपा दृष्टी बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून जीवन आनंदाने फुलून येईल. शुक्राची देखील विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक उन्नती होणार आहे.व्यापारामध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
मानसिक तणाव दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील.नोकरी विषयक आपण करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सरकारी कामांमध्ये मनासारखे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होण्याची संकेत आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येईल. वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी बनलेले असेल.
२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर संयोग जमत आहेत. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल मानसिक ठराव दूर होईल. उत्तम राहील मानसिक सुख शांती आपल्याला लाभणार आहे.त्याबरोबरच धनप्राप्तीसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. स्वतःच्या कर्तबदारीवर स्वतःचे एक नवे विश्व आपण लवकरच निर्माण करणार आहात. यामध्ये भाग्याची साथ देखील आपल्याला मिळणार आहे आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे.
३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे पारिवारिक घेऊन आनंदाने भरून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. या काळामध्ये प्रवासानिमित्त लांबचे प्रवास व्यापारा निमित्त ला आमचे प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल त्यामुळे मन समाधानी बसेल पारिवारिक जीवनात आनंद निर्माण होणार आहे. आपल्या सहकाऱ्यांची मदत आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल.
४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. अनेक दिवसापासून हल्ली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांचे कष्ट फळाला येणार आहेत. भाग्याची साथ असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्याबरोबरच श्री गणेशाची विशेष कृपा आपल्याबरोबर असणार आहे. शुक्राच्या कृपेने आपला भाग्यदेखडून येईल.
संसारिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून एखादे मोठे पद आपल्याला या काळात मिळू शकते. वाहन खरेदीची प्राप्ती आपल्याला या काळात लवकरच होणार आहे. मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या वाणीने लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार असल्यामुळे जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहे. सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारकाचे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे. सामाजिक aक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
आपले मनोगत आपल्या मनोकामना पूर्ण होतील आपला आलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असल्यामुळे मन समाधानी बनेल. वृश्चिक राशीच्या जातांसाठी हा काळ शिवभक्त ठरणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. शुक्राची देखील विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून शुक्र आपल्या जीवनामध्ये आनंददायक घडामोडी घडवून आणतील.भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी आणि आनंददायी काय असेल. धनु राशीच्या दातकांच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल गजाननाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये वारंवार येणारी संकट येतात दूर होणार असून प्रत्येक संकटातून आपली सुखरूप पणे सुटका होणार आहे.
आरोग्य उत्तम असेल अध्यात्मिक आवड आपल्याला निर्माण होणार आहे. या काळामध्ये घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न देखील साकार होऊ शकते. या काळामध्ये राजकीय क्षेत्रातील लोकांना चांगले यश प्राप्त होणार आहे. मन समाधानी असेल मानसिक ताणतणात दूर होईल. व्यापारा निमित्तला आमचे प्रवास घडू शकतात व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे.
७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी इथून येणाऱ्या पुढचा काळ शुभफलदायी ठरणार असून संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपल्या भाग्यद्याची संकेत आहे शुक्राची शुभ कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत आणि गजानन आता आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार असल्यामुळे जीवनातील दारिद्र्य समर्थ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनेल.
सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये मनाजोगी नोकरी मिळेल. चालू नोकरी मध्ये बढतीच योग आहेत.भाग्याची साथ असेल त्यामुळे मन समाधानी असेल. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगतीला देखील फक्त आपल्याला आपले कष्ट आपले प्रयत्न योग्य दिशेने करावे लागतील. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक पद प्रतिष्ठा आपण प्राप्त करणार आहात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.