गरीबीचे दिवस संपले आज मध्यरात्रीपासून पुढील २५ वर्ष राजासारखे जीवन जगातील या ६ राशीचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्राच्या सकारात्मक बदलाचा मानवी जीवनावर अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम पडत असतो. ग्रह नक्षत्राची सकारात्मक अथवा नकारात्मक स्थिती मानवी जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सुंदर घडामोडी घडवून आणत असते. पण जेव्हा ग्रहाची स्थिती नकारात्मक असते. तेव्हा व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक संकट व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतात. पण जेव्हा हेच स्थिती सुलभ सकारात्मक बनते तेव्हापासून व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यशाली राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. या ६ राशींवर भगवान शनि देवाची विशेष कृपादृष्टी बरसणार असून यांच्या जीवनातील गरिबीचे, दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. उद्याच्या सोमवारपासून त्यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून येणार आहेत. कारण सोमवारच्या दिवशी अतिशय सकारात्मक योग बनत आहेत. मोठे प्रगती घडून आणण्याची संकेत आहेत.

मित्रांनो उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष नक्षत्र मुर्ग नक्षत्र दुर्गा अष्टमी दुर्गा अष्टमी गौरी गणपती विसर्जन लागत आहे. सोमवार हा भगवा शंकर देवाचा दिवस असून उद्याच्या सोमवारपासून या काही खास राशींच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. मित्रांनो सोमवारचा दिवस आहे भगवान महादेवांना समर्पित मानला जातो. भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात.

मान्यता आहे की शनिवारच्या दिवशी काळे तीन काळे उडीद मोहरीचे तेल लोखंड व काळे वस्त्रे इत्यादी वस्तू शनीच्या शनि देवाच्या नावाने दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत. मित्रांनो महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक स्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. महादेवांची कृपादृष्टी जेव्हा या राशीवर बरसते तेव्हा त्या राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो मान्यता आहे की शनिवारच्या दिवशी दिवसभर शनि महामंत्र्याचा जप करण्यात अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी व्रत उपवास करून शनि चालीसा पाठ करणे अतिशय शुभ मानले जाते भगवान शनिदेव प्रसन्न होतात. व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होत असतो. मित्रांनो अनेक लोक शनीला वाईट समजतात पण मित्रांनो असे नाही चांगले कार्य करतात अशा लोकांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत.

पण जे लोक वाईट असतात दुराचारी असतात विनाकारण लोकांचा छळ करतात लोकाला त्रास देतात अशा लोकांना शनिदेव एक ना एक दिवस नक्कीच दंडित करत असतात. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या शनिवारपासून सहा राशींच्या जातकांना शनि देवांचा सकारात्मक अनुभव येण्यासाठी सुरुवात होईल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा असल्यामुळे व्यापारातून आर्थिक उन्नती साधना रहात. व्यवसायामध्ये मोठी प्रगती होणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील यश प्राप्त होईल. मनाजोगी नोकरी मिळण्याचे संकेत देखील मिळत आहेत.मानसिक ताण आता कमी होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

नोकरी निमित्त प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रेम जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नी मधील वादविवाद आता संपणार आहेत. मानसिक त्रास कमी होईल.भोग विलासतीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे मानसिक तणाव आता समाप्त होईल.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होणार आहेत. प्रगतीला सुरुवात होणार आहे आर्थिक उन्नती साधना रहात तेव्हा योजना सफल बनतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. वाणीचा मधुर उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

भोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काय शुभ ठरणार आहे. जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकतात. आता आपल्या व्यक्तिमत्वाणे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. लोकांना स्वतःकडे आकर्षित करणारा आहात.मन वंचित मला प्राप्ती या काळात होऊ शकते. या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे देखील आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ सुंदर प्रगती घेऊन येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. कुटुंबाचे समस्या समाप्त होतील. नावलौकिक पद्धतीच्या मानसन्माननीय स्थितीमध्ये वाढ होईल. देशाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. स्वतःमध्ये असणारे क्षमतेचा भरपूर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. वाणीचा मधुर उपयोग कराल कार्यक्षेत्रामध्ये उन्नती साधाल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

व्यवसायामध्ये जर काही बदल करायचा असेल तरी आपल्यासाठी काळ शुभ ठरू शकतो. नाते समाजामध्ये आलेला दुरावा मिटणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील.आता कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगतीची योग आहे. नोकरीसाठी केलेले आवेदन यशस्वी ठेवू शकते.नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मन आनंदाने फुलून येणार आहे.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामे मार्गी लागतील. आरोग्य हि उत्तम राहील. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार असून विशेष करून आपली आर्थिक दृष्ट्य आपण सक्षम बनणार आहात आर्थिक उन्नती साधणार आहात. स्वतःच्या वाणीचा उत्तम उपयोग आपण या काळात करणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची एक नवी ओळख आपण निर्माण करणार आहात.

आपल्यावर हसणारे आपल्या टिंगल उडवणारे लोक आता आपली प्रशंसा करू लागतील. नातेसंबंधात आपला मान सन्मान वाढणार आहे. समाजामध्ये देखील आपला मान वाढेल. आता घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळामध्ये होऊ शकते. महागडी वस्तू देखील आपण खरेदी करू शकता. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून जीवनामध्ये मोठे साध्य करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. नव्या योजना सफल बनतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे यश आपण संपादन करणार आहात. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठान यश कीर्ती मान सन्मान प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनलेला. आर्थिक उन्नतीची अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

अनेक मार्गने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून पुढे भग्याची साथ मिळणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. जीवनामध्ये सतत येणारी अडचणी सतत येणाऱ्या बाधा आता समाप्त होतील.मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी देखील आपल्या जीवनात घडून येतील.जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत आपल्याला आनंद मिळू शकतो. नवीन व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

६) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरेल. कृपादृष्टी आपल्या जीवनावर बसणार आहे. नातेसंबंधांमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी भांडणे हातात समाप्त होते. व्यापारातून आर्थिक उन्नती समाधानकारक असेल. व्यवसायाला एक नवी दिशा देणार आहेत. नव्या मार्गाने जीवनाचा नवा प्रवास आपण करणार आहात. हा काळ प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा विकास आपण करणारा आहात.आर्थिक आवक समाधानकारक असेल. कलागुणांचा विकास करून चांगले यश आपल्या पदरी पाडून घेणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *