आजपासून या ६ राशींवर बरसणार गुरुची विशेष कृपा चमकून उठेल भाग्य मोठ्या प्रगतीचे संकेत..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्राच्या जगामध्ये गुरुला विशेष महत्त्व आहे. गुरु ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण ग्राम मानले जातात आणि जेव्हा गुरू बृहस्पतीचा आशीर्वाद व्यक्तीला प्राप्त होतो.तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. गुरुची कृपा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही.

मित्रांनो गुरु हे व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाचे कारक मानले जातात. ते धनसंपत्तीचे कारक देखील मानले जातात.सद्गुरुचे पाठबळ जेव्हा व्यक्तीला लाभते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही. आज पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत.

मित्रांनो कालच म्हणजे दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी ७:२६ मिनिटानंतर देवगुरु गृहस्पतीने भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. गुरु २१ जून रोजी भरणी नक्षत्रामध्ये २८ नोव्हेंबर पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. त्यानंतर देवगुरू अश्विनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत देवगुरु एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास १३ महिन्याचा कालावधी घेत असतात.

त्यामुळे गुरु मंगळाची राशी मेष राशी मध्ये विराजमान आहेत. एखादा ग्रह एखादा एखादी राशीन एखादा ग्रह राशी परिवर्तन करून एखाद्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या रात्रीच्या अंतर्गत येणाऱ्या नक्षत्रामध्ये ते भ्रमण करत असतात आणि त्या नक्षत्रामध्ये भ्रमण करत करत ते दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात. अशाप्रकारे देवगुरू बृहस्पती यावेळी मेष राशीमध्ये आहेत आणि या राशीच्या सर्व नक्षत्रांमध्ये भ्रमण करत करत मार्गक्रमण करत आहेत आणि त्यानंतर ग्रहाचा वृषभ राशिमध्ये प्रवेश करणार आहेत.

आणि देवगुरू ब्रहस्पतीच्या या ब्रह्मणाचा या नक्षत्र बदलाचा शुभारंभ शुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार असून या काही खास राशीसाठी गुरुचे पाठबळ यांना आता लावणार आहे. गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींवर अतिशय लाभकारी ठरणार आहे. भरणी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचे स्वामी हे सूर्य देव आहेत आणि या चरणावर मंगळ गुरुवाणी सूर्याचा सर्वात जास्त प्रभाव आहे.

आणि जेव्हा देवगुरू या चरणातून भ्रमण करतील तेव्हा काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय होणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो देवगुरूचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून स्वामी समर्थांची कृपा देखील आपल्या जीवनावर बसणार आहे. स्वामीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे.हे गुरुचे पाठबळ गुरूचा आशीर्वाद आपल्याला आता लाभणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्या प्रचंड प्रगतीचा काळ करू शकतो.आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीवर देवगुरु गृहस्पतीची कृपा बरसणार आहे. मेष राशीच्या जीवनामध्ये आता प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या जीवनातील अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.मनाला सतवणाऱ्या चिंता काळजी भय भीती आता दूर होणार असून आनंदी आणि प्रसन्न असेल.

गुरुचे पाठबळ असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा आणि विजय मिळणार आहे. आता आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. लाभाची योग जमुन आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल. मनाला प्रसन्न करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने घेणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा बरसणार आहे.गुरूच्या कृपेने आपल्या भाग्योदय घडून येणार आहे. गुरुचे पाठबळ आपल्याला लाभणार आहे. आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. व्यापारामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या योजना सकल बनतील.आपले स्वप्न साकार होतील.आपल्या स्वप्नांना नव आकाश मिळणार आहे. जीवनाला नवी दिशा मिळणार आहे. सुंदर पहाट आपल्या जीवनामध्ये होणार असून आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांवर गुरुची विशिष्ट कृपा करून आशीर्वादाने नोकरीमध्ये हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. नोकरी आणि व्यापाराच्या दृष्टीने काळा अतिशय अनुकूल ठरणार असून नोकरीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये पगार वाढ होऊ शकते किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. बढतीचे सुद्धा येणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील सफल ठरू शकतात. चांगली नोकरी मिळण्याची उपलब्ध आहेत.

४) कन्या रास – कन्या राशिवर गुरुची विशेष कृपा बसणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील वाईट काळ वाईट काळ आता पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. अतिशय सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुर निर्माण होईल. आपल्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल करणारा आहात.

मानसिक तनाव दूर होईल. मार्गात येणाऱ्या अडथळे समाप्त होतील. आता आपण आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. अध्यात्माच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार असून एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला घडू शकते. इथून पुढे मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. वैवाहिक जीवनाने प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनामध्ये आता सुंदर प्रगतीला वेग येणार आहे.व्यापाराच्या दृष्टीने हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणाव दूर होईल. जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार असून आपल्या योजना आपली संकल्प आपल्या मनोरथ आता पूर्ण होणार आहेत.

व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान करत असेल. नोकरीमध्ये जर काही आपल्याला बदल करायचे असतील तर हा काळ शुभ आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

६) मकर राशी- मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. स्वामी समर्थांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. गुरुचे पाठबळ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये सुंदर घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

आता इथून पुढे भाग्याची साथ आणि भगवान गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवन सुख समृद्धीने फुल देणार आहे.आता स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेले नैराश्य जनक भावना आता दूर होणार आहे. व्यापारातून शुभफल आपल्याला प्राप्त होणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *