स्वराशिमध्ये शुक्राचे आगमन ३ मे २०२३ पर्यंत या ६ राशींना होणार मोठा धनलाभ..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषामध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन हे अतिशय पूर्ण मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींना प्रभावित करत असतो. ग्रहांची होणारी हिराशांतरे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा राशीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव दिसून येत असतो.

राशीनुसार होणारे राशी परिवर्तन जेव्हा शुभ आणि सकारात्मक असते अशा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यातच शुक्र ग्रह ज्योतिषीय शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्र चमकता तारा म्हणून ओळखले जातात. शुक्र ग्रह धनसंपत्ती,सौंदर्य, ऐश्वर्या बरोबरच वैवाहिक जीवन प्रेम जीवनाचे कारक देखील मानले जातात.

त्यामुळे शुक्राचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करीत असतो. शुक्र जेव्हा कुंडली मध्ये शुभ स्थानी असतात अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांचा भाग्य घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो असे म्हणतात की ज्यांच्या जीवनावर शुक्राची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.

येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.शुक्रारांची विशेष कृपा या राशींच्या जीवनावर आता बरसणार आहे. मित्रांनो दिनांक ६ एप्रिल रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी मध्ये म्हणजे वृषभ राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. ६ एप्रिल २०२३ रोजी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून शुक्रदेव २ मे पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहेत.

त्यामुळे ३ मे पर्यंतचा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. त्यामुळे या सहा राशींच्या जातकांनी या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- शुक्राचे मेष राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन मेष राशीचे जीवनामध्ये आनंद आणि सुखाचे भरभराट घेऊन येणार आहे. मेष राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा असून आपल्या आर्थिक स्थितीत बनणार आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर आता बरसणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपले झालेले आर्थिक नुकसान आता येणाऱ्या काळामध्ये भरून निघणार आहे. आर्थिक व्यवहाराचा सुरळीतपणे चालू लागतील. या काळात आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

आपल्या काम करण्याच्या शैलीमध्ये बदल घडून येणार आहे. वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. परिवारामध्ये आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होणार आहे. या काळामध्ये कामानिमित्त प्रवास देखील घडू शकतात. आपली आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. प्रेम जीवनामध्ये प्रेम प्राप्तीचे योग या काळामध्ये बनत आहेत. अनेक दिवसापासून प्रेम जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत किंवा नव्हता त्याच्या जीवनामध्ये चिमुकलीचे आगमन या काळामध्ये होऊ शकते.

२) वृषभ रास- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्र आपल्या राशीचे स्वामी असून शुक्राच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहेत. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल.

हा काळ आपल्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरणार असून धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होईल. या काळामध्ये प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरतील. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. उद्योगपरामध्ये भरभराट भावास मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा काळ लाभ कार्य ठरणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांना शुक्राची विशेष कृपा लाभणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. नोकरीमध्ये आपण दिलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. व्यवसायिक वर्गासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आपली योजना सफल होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. या काळात सुरू केलेल्या नवा व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो.

व्यापाराच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. आरती गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना त्यांची सल्ला घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. कुटुंबातील लोकांची साथ आपल्याला लाभणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. सासरच्या मंडळींकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते.

४) कन्या रास- कन्या राशीचे जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. शुक्राची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापार आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये कामानिमित्त प्रवासाचे योग जमून येऊ शकतात. या काळात केलेले प्रवास लाभकारी होणार आहेत.

व्यापार करणाऱ्या लोकांसाठी शुक्राचे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी नफ्यामध्ये वाढ होईल. चांगला आर्थिक लाभ आपल्याला या काळामध्ये मिळणार आहे. पैशांची देवाण-घेवाण वाढणार आहे. अचानक धनलाभ होण्याची योग देखील बनत आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्याला प्रेम प्राप्तीची योग बनत असून अचानक आपल्या जीवनामध्ये एका सुंदर चेहऱ्याचे आगमन होऊ शकते. या काळामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

५) मकर रास- मकर राशीसाठी अतिशय शुभ दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. शुक्राचे वृषभ राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. च्या कामाला पण हात लावली कामे श्री रित्या पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संध्या आपल्याकडे चालून येणार आहे. अविवाहित जातकांची जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येणार आहेत.

अनेक दिवसापासून पारिवारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायिक वर्गासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक प्रती चांगली होणार असल्यामुळे या काळामध्ये पैशाचे गुंतवणूक करणे किंवा पैशांची बचत करणे आवश्यक आहे.हाच पैसा आपल्या भविष्यात उपयोगी पडू शकतो.

६) कुंभ रास- कुंभ राशि वाल्यांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. शुक्राचे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये आपल्याला चांगले फळ या काळामध्ये प्राप्त होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. प्रेम जीवन विवाहित जीवन आनंदाने फुलून येईल.

पती-पत्नी मधील मतभेद दूर होतील. प्रेम जीवनामध्ये आपल्या प्रियकराची किंवा प्रियसीची चांगली साथ चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन अगदी प्रसन्न राहणार आहे.आढलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला या काळामध्ये होणार आहे. आरोग्य उत्तम राहील.प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे हा काय आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *