पैसा मोजता मोजता थकून झाल आजचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये परिस्थिती कधीही सारखी नसते. सामान्यतः जीवन जगत असताना मनुष्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. मानवी जीवन हे संघर्षाने भरलेले असून मनुष्याच्या जीवनामध्ये काळ कधीही एकसारखा नसतो. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे असे अनेक प्रसंग मनुष्याच्या वाट्याला नित्य नेहमी येत असतात. ज्योतिषानुसार मानवी जीवनामध्ये जे काही सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडून येत असतात.

त्याला कारण असते ती बदलती ग्रह नक्षत्राची स्थिती. ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते अशावेळी मनुष्याला जीवनामध्ये बराच संघर्ष करावा लागतो. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक दुःख यातना सहन कराव्या लागतात. या काळामध्ये व्यक्ती अगदी निराश व उदास बनतो. मानसिक ताण तणाव काळजी चिंता भीती अशा अनेक प्रकारचा तणाव व्यक्तीला सहन करावा लागतो.

पण मित्रांनो परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी घाबरण्याची कारण नाही‌. जीवनामध्ये परिस्थिती ही नित्य नेहमी बदलत असते. परिस्थिती नेहमीसारखी नसते. काळ कोणता जरी असला तरी तो नित्य नेहमी सारखा कधीच नसतो. बदलत्याग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनामध्ये अनेक बदल होत असतात. नकारात्मक ग्रहदशा असताना फारच वाईट अनुभव व्यक्तीच्या वाट्याला येत असतात.

या काळामध्ये व्यक्ती अगदी खचून जातो. काय करावे काही समजत नाही. यावेळी मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी उपयोगी पडत असते.ज्योतिषानुसार जेव्हा ग्रहण क्षेत्रांची शेती अनुकूल बनते. शुभ किंवा सकारात्मक म्हणते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक काळाची सुरुवात होते. दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचा काळ संपतो.

आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येत असतात. तर अशावेळी ईश्वरी शक्तीची कृपा प्राप्त झाली तर प्रगतीला वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. शुक्रवारपासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनाला नवी कलाटणी नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. आता जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. विदेशामध्ये जाऊन करीयर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. पारिवारिक जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील.

करिअरच्या दृष्टीने एका नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. या काळामध्ये आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. ज्या कामांना आपण हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेतृ मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. मनोकामनापूर्तीचे योग बनत आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे.

आजच्या शुक्रवारपासून पृष्ठ पदी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हा काळ या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहण क्षत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. नऊ ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी देणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय अनुकूल आणि शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये विशेष करून वाढ होणार आहे. शेतीमधून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत.

या काळामध्ये शेतजमीन खरेदीचे योग येऊ शकतात. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अचानक धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील आर्थिक परेशानी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पारिवारिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे.

करिअरच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अनुकूल ठरू शकतो. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. जे लोक विदेशामध्ये जाऊन व्यापार करू इच्छितात त्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची नित्यसेवा आपल्यासाठी शुभ फनदायी ठरू शकते.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली आडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. न्यायालयीन कामांमध्ये यश प्राप्त होऊ शकते.

आपले विरोधक आपल्या जवळ येऊन क्षमा याचना मागू शकतात. शत्रूवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्याला त्रास देणारे लोक आपला छळ करणारे लोक त्यांच्या कर्माची फळ भोगतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धन लाभाचे योग जमून येऊ शकतात. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसनार आहे. कन्या राशीसाठी आता अतिशय सुखद काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाज होणार आहेत . जीवनाला एक सकारात्मक कलाटणी आपल्याला प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने मोठे यश प्राप्त होईल.

विदेशामध्ये जाऊन अथवा स्थान परिवर्तन करून इतर राज्यांमध्ये जाऊन जर आपल्याला उद्योग व्यवसाय करायचा असेल किंवा करिअर बनवायचे असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. या काळामध्ये आरोग्याची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या दिवसांमध्ये खान पानावर लक्ष देणेदेखील आवश्यक आहे.

आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. जे लोक व्यापार करतात किंवा छोटासा व्यवसाय करतात अशा लोकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरू शकतो. व्यापारामध्ये आर्थिक गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे महत्त्वकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या स्वप्नांना नवे पंख फुटणार आहेत. नव्या अशा आकांक्षा घेऊन नव्या काळाची सुरुवात करणार आहात. एक नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होईल.

एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना हा काळ अनुकूल ठरू शकतो. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे कामे सोपी बनू लागतील. या काळामध्ये माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजाअर्चा करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मकर राशि- यांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या मित्राची किंवा नातलगाची मदत आपल्याला होऊ शकते. त्यामुळे व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. करिअरमध्ये अडलेली कामे पूर्ण होतील. त्यासोबतच सरकार दरबारी काही कामे अडलेली असतील तर ती कामे देखील आता पूर्ण होणार आहेत.

सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. या काळामध्ये आत्मविश्वासांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. जीवन जगण्याचा एक नवा मार्ग आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अनेक मार्गाने आर्थिक आवक होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. प्रत्येक शुक्रवारी व्रत उपास करून माता लक्ष्मीची उपासना केली तर आपल्यासाठी शुभ फलदायी करू शकते.

कुंभ राशी- जीवनावर ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असणार आहे पण माता लक्ष्मीची विशेष कृपा देखील आपल्या जीवनावर बरसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सतत करत असलेला संघर्ष फळाला येईल. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. आपली जीवनामध्ये अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होणार आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार्कला साहित्य समाजकारण राजकारण क्षेत्रांमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. माणसं मनामध्ये वाढ होणार आहे. पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. या काळामध्ये आपल्या ओळखीमध्ये वाढ होईल. मित्रांनो या काळामध्ये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यासाठी कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तोंडामध्ये साखर ठेवून वागल्याने या काळामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे नोकरीमध्ये मन रमणार आहे. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरजू व्यक्तींना अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *