नमस्कार मित्रांनो.
१५० वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग. १६ जानेवारीपासून पुढील अकरा वर्ष तुळ आणि वृश्चिक राशीच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतात. या ग्रह नक्षत्राची बदलती चाल मनुष्याच्या जीवनात वेगवेगळी परिवर्तन घडवत असते.
ग्रह दशा जेव्हा नकारात्मक असते तेव्हा जीवन नकोसे करून सोडते. या काळात अनेक दुःख अपयश आणि अपमानाचा सामना करावा लागतो. पण हीच गरज असेल तेव्हा सकारात्मक बनते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत आहे.
दिनांक १६ जानेवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ आणि वृश्चिक राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. अनेक वर्षानंतर आपल्या जीवनात शूभ काळाची सुरुवात होणार आहे.
अतिशय शुभ संदेश येणार आहेत. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आता आपल्या जीवनात सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.
ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची परिपूर्ण साथ आपल्याला लाभणार आहे. आता प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. या काळात आपल्या यश प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे. हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे मित्रांनो दिनांक १६ जानेवारी रोजी मंगळ राशी परिवर्तन करणार आहेत मंगल धनु राशीत प्रवेश करणार असून २६ फेब्रुवारी पर्यंत ते याच राशीमध्ये राहणार आहेत आणि आधीच धनु राशीत शुक्र विराजमान आहेत मंगळ आणि शुक्र अशी युवती होत आहे.
अनेक वर्षानंतर असा अद्भुत संयोग बनत आहे. मित्रांनो मंगळ हे ग्रहांचे सेनापती मानले जातात. मंगळ आणि प्रेरणा आणि गतिशीलतेचे कारक मानले जातात. पृथ्वी, युद्ध, सैन्य, आणि मांगल्याचे देखील कारक मानले जातात. मंगळाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो.
हा काळ आपल्या जीवनाला कलाटणी देणारा काळ ठरतो. जीवनात प्रगती उन्नती आणि यश प्राप्तीसाठी मंगळाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचा मंगल मजबूत असतो त्यांच्या जीवनात कधीही कशाची कमतरता भासत नाही.
सोबतच शुक्र हे प्रेम वैवाहिक जीवन भौतिक सुख समृद्धी आणि सुंदरता धनसंपत्तीचे कारक मानले जातात. मंगळ आणि शुक्राचा आशीर्वाद व्यक्तीचा भाग्योदय घडवून आणण्यास पुरेसा असतो. मंगळाच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून वृश्चिक आणि तूळ राशीसाठी हे अतिशय सुलभ करण्याचे संकेत आहेत.
तर चला वेळ वाया न घालवता आपल्या जीवनात कोणते शुभ फळ किंवा शुभ घटना घडून येणार आहेत. या काळात मंगळ आणि शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनात मंगलदायी घटना घडून येणार आहेत. मंगळाचे होणारे गोचर आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
या काळात आपल्या जीवनात यश प्राप्त होणार आहे. मंगळवार वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात ते वृश्चिक राशिसाठी अतिशय शुभ फळे देणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. या वेळी केलेली गुंतवणूक पुढे चालून लाभकारी ठरणार आहे.
नोकरीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नोकरीत बढतीचे योग येण्याचे संकेत आहेत व्यापारात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होणार आहात.
हे गोचर आपल्या जीवनाला नवा आकार देणारे ठरणार आहे. या काळात आपल्याला अनेक कला प्राप्त होणार आहेत. उद्योग-व्यापार नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आपले सामाजिक संबंध सुधारतील.
हे गोचर आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. या काळात आपल्या कमाईचा साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी घडून येऊ शकते. कार्यक्षेत्रात विस्तार घडवून येणार आहे.
शुक्राच्या कृपेने प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येईल. प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रात अनेक दिवसापासून येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.