माना अथवा न माना २०२२ मध्ये हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या तूळ राशीचे नशीब..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तूळ राशीचे लोक अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे मानले जातात. ते शांत स्वभावाचे प्रेमपूर्ण आणि निर्मळ अंतकरणाचे मानले जातात. न्यायनिवाडा करण्यात अतिशय सक्षम असतात यांना मित्र फार असतात.

एकटे रहाणे यांना आवडत नाही. मिळून मिसळून काम करणे यांना फार आवडते. हे फार ईमानदार आणि न्यायप्रिय मानले जातात. न्याय-निवाडा करण्यात कुशल असणार हे लोक निपक्षपाती असतात.

लबाडी यांना आवडत नाही. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कसा करावा हे यांना चांगले जमते. जीवन जगण्यात एक संतूलन असते. अनेक वेळा मापून तोलून बोलतात. हे अतिशय निर्मळ स्वभावाचे मानले जातात. हे थोडे शांत देखील असतात.

भाडणापासून नेहमी दूर राहतात. त्यांची वाणी मधून मानले जाते. लोकांना फार चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. त्यांच्याकडे अनेक गुण जरी असले तरी काही दोष देखील आढळतात. हे संघर्ष करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात.

एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष अथवा घृणा ठेवू शकतात. त्यांना मित्र जरी पुष्कळ असले तरी मैत्री मधे नेहमी यांना धोकाच मिळत असतो. प्रेम व्यक्त करण्यात हे फार घाबरतात. अनेक वेळा दुविधामुळे यांचे अनेक नुकसान होते. करू की नको या विचारात वेळ निघून जातो. हे फार आशावादी लोक असतात.

असे जरी असले तरी हे एक यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे गूण या लोकांमध्ये असतात. हे अतिशय चतुर मानले जातात. हे जेव्हा काही ठरवतात तेव्हा ते काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत. ग्रह नक्षत्र जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा देखील अनेक प्रकारांना सामना करावा लागतो. यांना अनेक प्रकारचा अपमान सहन करावा लागतो.

हे कधी हार मानत नाहीत. २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात तूळ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणारी आहे. आपल्या जीवनात चालू असणारे परेशानी आता दूर होणार आहे. हा खेळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

अनेक दिवसापासून ज्या कामांमध्ये आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

उद्योग व्यापार कलाक्षेत्र शिक्षण साहित्य नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. नातेसंबंध मधुर बनणार आहेत. प्रेम जीवणाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

नवीन प्रेम संबंध जमून येऊ शकतात. तरुण-तरुणींच्या विवाहात येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. आणि विवाहाचे योग जमून येणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि असेच राशीफळ जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *