नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ
फक्त येथे ठेवा ११ रुपये घरात भरभराट येइल, सुख समृद्धी नांदेल, कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. हा उपाय खूप कारगर आणि खूप चमत्कारी आहे. जेव्हा आपल्या घरात सुख-समृद्धी नसते पैसा टिकत नसतो. बरकत होत नसते.
व्यापार दुकान असेल तर ते व्यापार दुकान चालत नसेल तर हा उपाय सगळ्या गोष्टींचे निवारण करू शकतो. फक्त यासाठी ११ रुपये लागती. मग ते सुट्टी ११ रुपये असतील किंवा दहा रुपयाची नोट आणि एक रुपयाचा शिक्का असेल तरी चालतात.
कोणतेही कसेही ११ रुपये तुम्हाला घ्यायचे आहे. जुनी नोट असेल नवीन नोट असेल काही फरक पडत नाही. फक्त अकरा रुपये घ्यायचे आहे. ते अकरा रुपये घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दिवशी हा उपाय करता येईल.
सकाळी-संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात. सकाळी करा संध्याकाळी करा सायंकाळी करा आणि कोणत्याही दिवशी करा. फक्त ११ रुपये घेऊन आपल्या देवघरात बसायच.
देवघरात बसल्यानंतर ते ११ रुपये घेऊन आपल्या देवघरात बसायच. देवघरात बसल्यानंतर ते ११ रुपये आपल्यासमोर देवघरात ठेवायचे आणि हळदी कुंकू अक्षता टाकून अगरबत्ती लावून ते अकरा रुपयाची पूजा करायची.
पूजा करून झाल्यानंतर ते ११ रुपये तिथेच देवघरात राहू द्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पुजा कराल. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते ११ रुपये तिथून उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा दुकानातल्या गल्ल्यात किंवा ऑफिस असेल तर ऑफिस च्या मुख्य ठिकाणी तुम्ही अकरा रुपये ठेव द्यायचे.
तीन महिन्यापर्यंत ते अकरा रुपये तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये राहू द्यायचे. तीन महिने झाल्यानंतर ते ११ रुपये तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन दान पेटीत टाकू शकतात. किंवा गरिबाला दान करू शकतात, किंवा काहीतरी विकत घेऊन कोणाला तरी तुम्ही ते खाण्याच्या गोष्टी देऊ शकतात.
अकरा रुपये स्वतः खर्च करायचे नाही दोन-तीन महिन्यानंतर ते तुम्हाला दान करायचा आहे किंवा दानपेटीत टाकायचे आहे. हे लक्षात ठेवायच.
तर हा उपाय नक्की करा त्याने घरात भरभराट येते आणि सुख समृद्धीची कमी राहत नाही.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.