उद्या मौनी अमावस्येपासून अचानक चमकून उठले वृषभ राशीचे भाग्य पुढील ३ वर्ष सुखाचे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्याला तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. त्यातच २०२३ या नवीन वर्षात येणारी पहिली अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे कारण या वर्षाची ही पहिली अमावस्या असून पौष महिन्यामध्ये येणारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हटले जाते.

यावेळी अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग बनत आहे. कारण यावेळी अमावस्येच्या दिवशी शनिवार येत असल्यामुळे या अमावस्याला शनिअमावस्या असेही म्हणतात. पित्ररांचे तर्पण,दानधर्म, गंगा स्नान करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मान्यता आहे की मौनी अमावस्याच्या तिथीवर पित्ररांचे तर्पण केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात.

आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती, जीवनामध्ये चालू असणारी वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनातील नकारात्मक काळ संपतो आणि सुख समृद्धी भरभराट व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते. मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी मौनव्रत धारण करणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी मौनव्रत धारण करून जप आणि पूजन करणे विशेष मानले जाते.

ईश्वराचे नामस्मरण केल्याने जीवनात विशेष पुण्य फलाची प्राप्ती होते. यावेळी येणारी मौनी अमावस्या वृषभ राशीसाठी विशेष अनुकूल आणि शुभफल ठरण्याचे संकेत आहेत. मौनी अमावस्येच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल वृषभ राशीचे भाग्य. यांच्या जीवनामध्ये मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.

जीवनामध्ये मागील काही दिवसापासून जी काही नकारात्मक परिस्थिती होती ती आता बदलणार आहे. प्रेम जीवन वैवाहिक जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या देखील समाप्त होतील. धनलाभाचे योग बनत आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे योग बनत आहे.

मित्रांनो आपल्या नातेसंबंधांमध्ये देखील गोडवा निर्माण होईल. मागील काही दिवसांपासून तुटलेले संबंध पुन्हा जुळून येणार आहे. या काळामध्ये जर आपल्याला उद्योग व्यापारामध्ये काही बदल करायचे असतील तर काळ अनुकूल ठरणार आहे. किंवा शेती संबंधी घर जमीन संबंधी महत्त्वाचे करार या काळामध्ये येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याची आपले स्वप्न देखील साकार होऊ शकते.

व्यवसायामध्ये देखील बदल करण्यास काळ अनुकूल ठरणार आहे. कोर्ट कचऱ्यामध्ये खटल्यांचा चालू असणारा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शत्रूवर आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होईल. आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. अध्यात्म्याची आवड आपल्याला निर्माण होण्याची संकेत आहे.

त्यामुळे मन समाधानी बनेल. संतती विषयी आनंदाची बातमी कानावरती येईल. संततीच्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्न मध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. आपल्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा आता पूर्ण होतील.

फक्त या काळामध्ये आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शनीची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर प्रत्येक शनिवारी शनि चालीसा पाठ करणे किंवा शनि मंत्र चा जप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. त्याबरोबरच आपल्या स्वतःची कर्म देखील आपल्याला चांगले ठेवणे गरजेचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *