लग्न करणे का गरजेचे आहे खूप लोकांना माहीतच नाही का करावे लग्न?

नमस्कार मित्रांनो..! लग्न म्हटले की, अनेकांच्या मनात उकळ्या फुटतात. लग्न असे करावे लग्न तसे करावे थाटामाटात लग्न व्हावे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु काही व्यक्तींच्या मनात लग्नाविषयी भीती असते. त्यांना वाटते की मी लग्न केले तर माझे स्वातंत्र्य हिरावून जाईल. मी स्वच्छंदीपणे जीवन जगू शकणार नाही हे काही हौशी जरी खर असले तरी लग्न न […]

Continue Reading

एक मोठा संयोग मौनी अमावस्या या ठिकाणी लावा एक दिवा पितृदोष आशीर्वादात बदलून जातील.

नमस्कार मित्रांनो. मौनी अमावस्येचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार मौनी अमावस्येला सर्वात मोठी अमावस्या मानले जाते. मौनी मावशीला केले जाणारे जप दानधर्म आणि उपाय खूप लवकर फळ प्राप्त करून देणारे असतात. आज मी तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी करायला एक साधा सोपा उपाय मी सांगणार आहे. पौष महिन्यात येणारी ही अमावस्या आहे. पौष महिन्यात धार्मिक […]

Continue Reading

मौनी अमावस्या गाईला खाऊ घाला ही एक वस्तू मानसिक शांती मिळेल दोष नाहीसे होतील..!

नमस्कार मित्रांनो. पौष महिन्यात येणारी अमावस्या दर्शा अमावस्या म्हणून ओळखले जाते या अमावस्याला मौनी अमावस्या देखील म्हणतात. दर्शी अमावस्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच आज आहे. या दिवशी दान आणि धार्मिक कार्य यज्ञ आणि कठोर तपश्चर्य यासारखेच फळ देतात. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचेही मोठे महत्त्व आहे. कारण याला माघ अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दान केल्यास […]

Continue Reading

कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रातले हे उपाय करा : तात्काळ कर्जमुक्ती होईल

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो अनेकदा आपले गरजा भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. मात्र बोलत का काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे आपणाला कर्जातून बाहेर निघता येत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्याची उपाय जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा काही कारणास्तव कर्ज घेतले असेल आणि आता या कर्जाचा […]

Continue Reading

अमावस्या विशेष सोपे उपाय बदलून देतील तुमचे भाग्य…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आज ९ फेब्रुवारी आज आहे दर्श मौनी अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. तसं तरी आजच्या अमावस्या असू द्या किंवा येणारी कोणतीही अमावस्या असू द्या त्या प्रत्येक अमावस्याला आपण काही विशेष उपाय करू शकतो आणि विशेष उपाय केल्याने हे सोपे उपाय केल्याने आपले भाग्य बदलते. आपल्या जीवनातल्या अडचणी संपतात आपल्याला मार्ग […]

Continue Reading

पैसे टिकत नसतील, आर्थिक अडचणी येत असतील तर करा फक्त हा उपाय..!

नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात जर पैशाचा संदर्भात अनेक अडचणी असतील काही समस्या असतील पैशाची चमचम भासत असेल घरामध्ये धनधान्याची कमतरता असेल लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नसेल अशा प्रकारच्या अनेक अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. हा उपाय अत्यंत सोपा सुटसुटीत आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला बराच वेळ खर्च देखील करावा […]

Continue Reading

हा चमत्कारिक उपाय करेल विवाहातील सर्व अडचणी दूर, एकदा तुम्ही करून बघाच.

नमस्कार मित्रांनो. हा चमत्कारिक उपाय करेल विवाहातील सर्व अडचणी दूर तुम्ही लग्नासाठी स्थळ बघताय का लग्न जमायला अडचण येते का मनासारखं स्थळ मिळत नाहीये का मग ज्योतिष शास्त्राने केलेला हा उपाय सलग २१ दिवस करून बघा. त्याचा चांगलाच परिणाम दिसेल. मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर त्यासाठी दिलेले काही उपाय करून […]

Continue Reading

ग्रह दोष दूर करण्यासाठी करा या देवी-देवतांची पूजा, घरात सुख शांती सदैव राहील.

नमस्कार मित्रांनो. ग्रहदोष दूर करण्यासाठी करा या देवी देवतांची पूजा ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनातल्या सुखदुःखांचा आपल्या कुंडली या नवग्रहांची थेट संबंध असल्याच सांगितल जात. ग्रहांच्या शुभ योगामुळे जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतात. अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसाय आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाव लागत. मात्र निवारण करून जीवनातील स्थान वैभव मिळवले जाऊ […]

Continue Reading

ग्रह दोष दूर करण्यासाठी करा देवी देवतांची पूजा, होईल अचानक धनलाभ.

नमस्कार मित्रांनो. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनातील सुखदुःखांचा आपल्या जीवनातील कुंडलीत व ग्रहाची थेट संबंध असल्याचे सांगितले जाते. जीवनात ग्रहांच्या शुभ परिणामामुळे सुख सौभाग्य ऐश्वर्या प्राप्त होते. अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसायात आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. मात्र निवारण करून जीवनातील स्थान वैभव आणि मिळवले जाऊ शकते. असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते, […]

Continue Reading

वाईट काळातही हे गुपित कोणालाही सांगू नका, नाहीतर आयुष्यभर पसतावा होईल.

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ हा इतच असतो, या वाईट वेळेत आपल्याला समजवून जाते की आपले कोण आणि परके कोण आपण आपल्या भावना इतरांना व्यक्त करत असतो. म्हणजेच की, आपल्या कोण कोणत्या गोष्टींचा त्रास आहे ती गोष्ट आपण समोरच्याला सांगत असतो. आपल्याला अडचणीतून बाहेर येण्यासाठी समोरचा काहीतरी मदत करेल. या आशेने आपण त्याला […]

Continue Reading