गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे सोपे उपाय वर्षभर घरात आरोग्य आणि संपत्ती नांदेल.

नमस्कार मित्रांनो. मंडळी नववर्ष येत्या २२ मार्च २०२३ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्रात याला गुढीपाडवा असे म्हणतात या दिवसापासून नवरात्रीलाही सुरुवात होत आहे नवरात्रीमध्ये भक्त देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि उपाय करतात जर तुम्हाला हे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद आणायचा असेल. आणि तुमच्या घरात नवरात्रीचे नऊ दिवस नव्हे तर संपूर्ण ३६५ दिवस सुख-समृद्धी आणि […]

Continue Reading

व्यक्तीच्या आवडत्या रंगावरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्व आणि ह्या मजेदार गोष्टी…

नमस्कार मित्रांनो. मंडळी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीची निवड वेगळी असते. समुद्र शास्त्रानुसार जोडीदाराला आवडणाऱ्या रंगावरून आपण त्याचा स्वभाव ओळखू शकतो. यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभाव ओळखण्यास मदत होते. लोकांच्या पसंतीच्या रंगानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वा बद्दल काही रंजक गोष्टीही जाणून घेता येतात. आवाज ज्या प्रकारे शांतता दूर करतो तसे विविध रंग जीवनातील शांतता दूर […]

Continue Reading

रोग पंचकामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना कशी होणार? गुढीपाडव्याला या मुहूर्तावर करा पूजा

नमस्कार मित्रांनो. मंडळी २२ मार्चला गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. मात्र ते आधीच पंचक लागणार आहे. १९ मार्च रोजी पंचक येत असून रविवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला रोग पंचक असे म्हणतात.२२ मार्च हा चैत्र नवरात्रि चा पहिला दिवस असून संपूर्ण दिवस पंचक आहे. त्यामुळे अनेक भाविकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे […]

Continue Reading

जाणून घ्या, काय आहे गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व..

नमस्कार मित्रांनो. गुढीपाडव्याला गुढी उभारल्यावर गुढीची शोभा वाढते ती मंगल कलशामुळे ‘तांब्याचा मंगल कलश’ गुढीवर ठेवला जातो. या कशाला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. तर काही आवडीनुसार चांदीचा कलशही ठेवतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पहिले किंवा मडक्याच्या आकाराचे काही भांडी गुढीवर ठेवत असल्याच पाहायला मिळते. मात्र तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा अस धर्मशास्त्र सांगत. […]

Continue Reading

वास्तुशास्त्राचे हे ३ उपाय करा, घरात पैसा टिकेल, वाढेल..!

नमस्कार मित्रांनो. तुमच्या हातात पैसा टिकत नाहीत का? आणि त्यामुळे तुम्ही कुठली आर्थिक जबाबदारी स्वीकारायला घाबरता का? म्हणजे काय होत माहित नाही. पैसा टिकत नाही आणि तो उडून जातो किंवा पाय फुटल्यावर निघून जातो. अशी समस्या तुमची सुद्धा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार असे तीन उपाय बघणार आहोत. […]

Continue Reading

२२ मार्च २०२३ गुढीपाडवा सकाळी आंघोळीपूर्वी करा एक काम, लक्ष्मी होईल प्रसन्न…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी होते मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि या दिवशी जर तुम्ही एक छोटीशी गोष्टी केलीत ना तर तुमच नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे सुख-समृद्धीचे यात काही शंकाच नाही. पण करायचे काय चला जाणून घेऊयात. यंदा २२ मार्चला आलेला आहे गुढीपाडवा या गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हे नवीन वर्ष आपल्याला […]

Continue Reading

गुढीपाडव्याला ११ कवड्या करतील मालामाल, करा फक्त एवढेच…

नमस्कार मित्रांनो. पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मी मानली गेलेली घेतली आहे. गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला ११ कवड्यांचा एक छोटासा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया. मित्रांनो कवड्या या आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा धनदायक मानले गेले आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. कवड्या […]

Continue Reading

२२ मार्च २०२३ गुढीपाडव्याला एक वस्तू घरात आणा, लक्ष्मी कृपा होणारच…!

नमस्कार मित्रांनो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले गेलेला गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणलीत ना तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. घरामध्ये पैसा सुख-समृद्धी सगळ काही येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली. पण कोणत्याही ती वस्तू चला जाणून घेऊयात. मित्रांनो तुम्हाला आहे तर माहितीच […]

Continue Reading

तुळशीची माळ घालण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहे का? मिळेल लाभच लाभ..!

नमस्कार मित्रांनो. मंडळी तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात तुळशीचे रोप असतेच आणि तुमची जर उपाशी नियमित पूजा केली जाते. शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तुळशीची माळ घालण्याला ही आहे. […]

Continue Reading

सणासुदीला सुवासिनी जेव का घालतात. जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

नमस्कार मित्रांनो. मंडळी लक्ष्मी प्रसन्न व्हावी अस वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी. हा संसाराचा मूलमंत्रच आहे. मात्र कामात गुंतून गेली की ना स्वतःकडे लक्ष देते ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जाते. मात्र भारतीय संस्कृतीत घराघरातली तिची आठवण ठेवत. वृत्त वैखल्याच्या निमित्ताने पूर्वपार तिचा सन्मान केला आहे. कारण हल्ली सणासुदीला प्रत्येक घरात सुहासिनी जेवायला घालतात. […]

Continue Reading