या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी गुढीपाडव्यापासून पुढील १२ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब..

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात मोठ्या थाटात साजरी केली जाते. मित्रांनो चैत्र महिना हा हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र आणि पावन महिना मानला जातो. हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण चैत्र महिन्याची सुरुवात ही अतिशय शुभ दिवसापासून होते. मित्रांनो चैत्र शुक्लपक्षातील […]

Continue Reading

जाणून घ्या, काय आहे गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व..

नमस्कार मित्रांनो. गुढीपाडव्याला गुढी उभारल्यावर गुढीची शोभा वाढते ती मंगल कलशामुळे ‘तांब्याचा मंगल कलश’ गुढीवर ठेवला जातो. या कशाला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. तर काही आवडीनुसार चांदीचा कलशही ठेवतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पहिले किंवा मडक्याच्या आकाराचे काही भांडी गुढीवर ठेवत असल्याच पाहायला मिळते. मात्र तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा अस धर्मशास्त्र सांगत. […]

Continue Reading

गुडी पाडव्याच्या ४ दिवस आधी उद्याच्या शनिवारपासून या ५ राशींचे भाग्य पालटणार सोन पावलांनी येणार लक्ष्मी..

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनिदेव हे ज्योतिष शास्त्रामधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार शनि हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे कारक देखील मानले आहेत. मित्रांनो अनेक जण शनीला अशुभ किंवा नकारात्मक समजतात. पण मित्रांनो असे नाही त्यांनी हे अतिशय न्यायप्रिय देवता असून ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ […]

Continue Reading

चैत्र नवरात्रीला जुळून येतोय पंच राजयोग या राशींच्या लोकांना लागणार लॉटरी..

नमस्कार मित्रांनो. मंडळी चैत्र महिना सुरू झाला आहे. यावर्षी पाच राजयोग तयार होत आहेत. जे सर्व राशींसाठी शुभसिद्ध होतील. चैत्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरा वड्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला यावेळी पाच ग्रहांच्या युतीने सुरुवात होत आहे. यासह हिंदू नववर्षाची सुरुवात होईल. अशा विशेष संयोगात सूर्यदेव, चंद्र, गुरु,बुध नेपच्यून या ग्रहांचा राजा मीन राशीत एकत्र बसतो. ज्योतिष शास्त्राच्या […]

Continue Reading

वास्तुशास्त्राचे हे ३ उपाय करा, घरात पैसा टिकेल, वाढेल..!

नमस्कार मित्रांनो. तुमच्या हातात पैसा टिकत नाहीत का? आणि त्यामुळे तुम्ही कुठली आर्थिक जबाबदारी स्वीकारायला घाबरता का? म्हणजे काय होत माहित नाही. पैसा टिकत नाही आणि तो उडून जातो किंवा पाय फुटल्यावर निघून जातो. अशी समस्या तुमची सुद्धा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार असे तीन उपाय बघणार आहोत. […]

Continue Reading

स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतील या ५ राशीच्या व्यक्ती..

नमस्कार मित्रांनो. मंडळी ज्योतिष शास्त्रामध्ये अशा पाच राशी सांगितलेल्या आहेत जे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या राशींमध्ये उत्साह आणि यश मिळवण्याची आवड तर असतेच. यामध्ये त्यांचे ग्रह स्वामी खूप उपयुक्त ठरतात. तसे अनेकवेळा यश मिळवण्यासाठी या राशींचे लोक असे काही करतात की लोक त्यांना मतलबी आणि म्हणून आता त्याला तर मग […]

Continue Reading

मिठाई घेऊन रहा तयार उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो मानवी जीवन संघर्षपूर्ण असून सुखदुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन घडवून येत असते. कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये काळा अतिशय सुखद सुंदर आणि अतिशय प्रसन्न करणारा काळा असतो तर कधी कधी निराशा अपयश अपमानाची चटके देखील व्यक्तीला सोसावे लागतात. कधी कधी काळ एवढा कठोर बनतो की या काळामध्ये काय करावे असे […]

Continue Reading

‘या’ राशींसाठी पन्ना रत्न शुभ तर ‘या’ राशींनी कधीच परिधान करू नका. अन्यथा होईल अनर्थ.

नमस्कार मित्रांनो. मंडळी पन्ना रत्न यालाच पाचू रत्न सुद्धा म्हणतात. हा बुध ग्रहाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी परिधान केला जातो. या रत्नाला विशेष महत्त्व आहे. पण कोणीही पन्ना रत्न परिधान करू शकत नाही. हा रत्न काही राशींसाठी उत्तम तर काही राशींसाठी हानिकारक राहू शकतो. त्यामुळे काही राशींनी हा रत्न चुकूनही परिधान करू नये. चला तर मग याबद्दल […]

Continue Reading

२२ मार्च २०२३ गुढीपाडवा सकाळी आंघोळीपूर्वी करा एक काम, लक्ष्मी होईल प्रसन्न…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी होते मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि या दिवशी जर तुम्ही एक छोटीशी गोष्टी केलीत ना तर तुमच नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे सुख-समृद्धीचे यात काही शंकाच नाही. पण करायचे काय चला जाणून घेऊयात. यंदा २२ मार्चला आलेला आहे गुढीपाडवा या गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हे नवीन वर्ष आपल्याला […]

Continue Reading

या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली असतात साक्षात देवी लक्ष्मी..!

नमस्कार मित्रांनो. मुली जन्माला आल्या की, घरात चैतन्य आनंद येतो. घरातील वातावरण प्रसन्न राहते. ज्या घरी मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो अस म्हटल जात. सर्वच मुली शुभ असतात आणि सर्वच मुली कर्तुत्वान असतात. मात्र काहींना जास्त संघर्ष करावा लागतो तर काहींना अगदी सहज कोणतीही गोष्ट प्राप्त होते. शास्त्रानुसार काही महिन्यात जन्मलेल्या […]

Continue Reading