नमस्कार मित्रांनो.
श्री स्वामी समर्थ. मित्रांनो २८ एप्रिल ला श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. आणि हा काळ पारायण करण्यासाठी सुवर्णकाळ मानला जातो. स्वामी महाराजांच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण त्यासाठी तुम्ही श्रद्धा भक्तीने मन लावून उपासना करायला हवी. आणि या उपासनेचा एक भाग असतो म्हणजे पारायण करणे.
म्हणूनच तुम्ही या काळात पारायण करू शकता म्हणजे ज्या मुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुमच्या जे काही मनात असेल ते तुम्हाला मिळेल. तर तुम्ही पुण्यतिथी येण्याच्या अगोदर पारायण करू शकता. किंवा कुणी किती च्या दिवसापासून सुद्धा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता.
तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजेत पुण्यतिथी जवळ आल्यानंतर पारायणाला सुरुवात करू शकता. किंवा पुण्यतिथी पासून पुढे सात दिवस पारायण करू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडला असेल की नक्की या काळात कोणत पारायण करावे. तुम्ही श्रीगुरुचरित्राचे पारायण करू शकता. किंवा स्वामी चरित्राचे सुद्धा पारायण करू शकता.
पान गुरुचरित्राचा पारायणाचे नियम खूप कठीण आहेत. हे नियम भक्तांकडून सेवकांकडून पाळले जातात. त्यांनीच हे पारायण करावे. अन्यथा त्या कडक नियमांचे पालन करणे शक्य नसेल तरी तुम्ही स्वामी चरित्राचे पारायण करू शकता. कारण स्वामी चरित्रात तुम्हाला कोणतेही नियम बाधा करत नाही.
रोज ३ अध्याय वाचले तरी चालतात. त्यामुळे सात दिवसात तुमचे २१ अध्याय पूर्ण होतील. आणि जर तुम्ही नियमांचं पालन करत असाल तर नियमांचं पालन करत तुम्ही काटेकोरपणे पारायण करू शकता. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे घरादाराला सुख-समृद्धी मिळते.
आपली अध्यात्मक उन्नती होते. माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. परंतु गुरुचरित्राचे पारायण करत असताना पहिल्यांदा नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच दिवसांचा प्रश्न असतो की पारायण कधी व कोणत्या ठिकाणी करावा. असा कोणताही टाईम नाही की या वेळी पारायण करता येणार नाही.
आरामशीर करू शकता. पाणी शक्यतो गुरुवारी सुरू केल्यास उत्तम किंवा काही विशेष दिवस येतात. आता २८ एप्रिल दत्त जयंती आहे अशा वेळेला सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. आता स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे. त्यानुसार तुम्ही नियोजन करावं. आणि पारायणाला सुरुवात करावी.
स्वामी समर्थांचा जरी तुम्ही पारायण करत असाल तरी काही बेसिक गोष्टी आहेत त्यांचं पालन करायला हवा. तसेच कारण काळात आपण मानस आणि मधिरा ग्रहण करू नये. तसेच खोटे बोलू नये. कोणाशी भांडण किंवा वादावादी करू नये. घरात शांत आणि पवित्र वातावरण ठेवाव.
या गोष्टींचा विचार मात्र तुम्हाला करायला हवा. कारण तरच मनात असलेल्या साधनेचे आपल्याला फळ मिळतं. मन सुद्ध ठेवा पवित्र ठेवा मनात सात्विक विचार असू द्या. मनापासून केलेल्या पारायणाचे दिव्य अनुभव भक्तांना आले आहेत. तसेच ते तुम्हालाही येत असतील किंवा आले असतील. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद