नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे. आणि त्यातच अंगारकी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी इतर प्रश्न पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. म्हणजे अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी तर पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.
मित्रांनो उद्या येणारी चतुर्थी ही मंगळवारी येत असल्याने या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. हि चतुर्थी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो असे म्हणतात की मंगळवारी येणारी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थी या दिवशी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थी ही सहा महिन्यातून एक वेळ येत असते.
आणि या चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभराच्या सर्व चतुर्थी चे फळ प्राप्त होत असते. संकष्टी म्हणजे संकट धारण करणारी चतुर्थी मान्यता आहे. त्या दिवशी व्रत उपवास करून विधिविधान पूर्वक भगवान गजाननाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सर्व संकटे दूर होतात असे म्हणतात की या दिवशी भक्तिभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने भगवान गजाननाचे भगवान गणेशाचे नामस्मरण करून केलेली कोणतीही मनोकामना पूर्ण होते. मित्रांनो भगवान गणेश सुखकर्ता तू दुःखहर्ता आहे.
त्यामुळे जो कोणी गजाननाची भक्ती करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाल्याशिवाय राहात नाहीत. उद्या संकष्टी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या पाच राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. चतुर्थीचा सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य आता जीवनात कशाची म्हणून उणीव भासणार नाही.
गजाननाचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. मित्रांनो दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी ४:३५ मिनिटांनी चतुर्थीला आरंभ होणार असून दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी ०१:५० मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. चंद्रोदय रात्री ९:४० मिनिटांनी होणार आहे.
चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या पाच राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशी वर गजाननाची विशेष कृपा बसणार आहे. अंगारकी चतुर्थीचा त्याचे सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येईल. गजाननाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत कार्यक्षेत्रात हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. उद्योग व्यापारात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात देखील अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये प्रयत्नांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे एवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो आपण फार कष्टाळू आहात.
त्यामुळे या काळात आपण केलेले प्रयत्न या काळात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. आपले प्रयत्न शुभ फलदायी ठरतील. आपण आपल्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. मित्रांनो आपण खूप बुद्धिमान आहात तरी पण बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे.
मिथुन राशि- मिथुन राशि वर गजाननाची विशेष कृपा असल्याचे संकेत आहेत संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ मनाला प्रेरणा देणारा ठरणार आहे. नव्या कामाची सुरूवात करणार आहात. आपल्या इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकतात.
मागील काळात आपल्याला मागील काळात आपल्या जीवनात आपल्याला लागलेली सवय किंवा वाईट सवय आहे ती सवय आता सोडून देणे गरजेचे आहे. मित्रांनो आपण खूप चांगले आहात.
पण संगत देखील चांगली निवडणे आवश्यक आहे पूर्ण विचार केल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करू नका. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत सतत मेहनत करणे आवश्यक आहे. या काळात आपला मानसिक ताणतणाव कमी होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
सिंह राशि- सिंह राशी वर गजाननाची विशेष आता असल्याचे संकेत आहेत. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे प्रेम जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. त्यामुळे मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपण निश्चित केलेले ध्येय या काळात प्राप्त होऊ शकते. सांसारिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे.
तूळ राशी- नशिबाची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. गजाननाचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल उद्योग-व्यापाराचा आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.
घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये वाढ होणार आहे. आपले काम करण्याच्या सवयी सुधारणार आहेत. आता कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. व्यापारातून आपल्याला अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात.
प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय होणार आहे. मित्रांनो आपण फार मोकळ्या अंतकरणाची किंवा मोकळ्या स्वभावाची आहात पण स्वार्थी मित्र पासून सावध राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
व्यापारातून आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नवीन आर्थिक व्यवहारात जमिनीतील चतुर्थीपासून पुढे प्रगती कारक घटना घडून येणार आहेत.
चतुर्थीपासून पुढे सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून यायचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात एखादी मोठ काम आपल्या हाती लागू शकते. कामे व्यवस्थित रित्या पार पडणार आहेत. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल बनत आहे. जीवनात चालू घडामोडी घडून येतील.
मित्र परिवारा आणि सहकारी चांगली मदत करणार आहेत. आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. मित्रांनो आपण फार आपण फार जिद्दी आणि मेहनती आहात. त्यामुळे आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे मित्रांनो या काळात कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नका.
मकर राशी- मकर राशीवर चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ सकारात्मक ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यापारात प्रगतीचे संकेत आहेत. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.
या काळात मोठे यश हाती लागू शकते पण कष्ट देखील भरपूर घ्यावे लागणार आहेत. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
मीन राशी- मीन राशीसाठी काळ शुभ ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे नेपच्यून ग्रहाचे आगमन आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. चतुर्थीच्या शुभ प्रभाव जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे.
जीवनात अनेक शुभ घटना घडून येतील. व्यापारातून प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. विदेश यात्रा करण्याचा योग आहे. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आपल्याला सुख प्राप्त होणार आहे.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद